Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, जुलै २१, २०१८
बुधवार, जुलै ०४, २०१८
चंद्रपुरात हत्येचा थरार;एकाची धारदार शस्त्राने हत्या
सोमवार, जून ११, २०१८
नागपूर हादरलं! भाजपा कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या
शनिवार, मे १९, २०१८
तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo

सोमवार, एप्रिल १६, २०१८
मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या
गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८
नक्षल्यांकडून पोलिस पाटलाची हत्या
शनिवार, जानेवारी १३, २०१८

मानकापूरमध्ये युवकाची हत्या
मंगळवार, नोव्हेंबर २८, २०१७

नक्षलवाद्यांकडून युवकाची गळा चिरून हत्या
पोलीस आणि नक्षलवाद्यांचा वाद काही संपता संपेना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा - जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या झारेवाडा येथील जंगलात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. मनोज राजू नरोटे रा. झारेवाडा, असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गट्टा -जांभिया पोलिस ठाण्यापासून १० किमी अंतरावरील झारेवाडा गावानजीकच्या जंगल परिसरात आज मनोज नरोटे याचा मृतदेह आढळून आला. ३ वर्षापूर्वी झारेवाडा येथील रमनी आत्राम या महिलेचा खून झाला होता. तेव्हापासून मनोज नरोटे फरार होता. २ महिन्यांपूर्वीच तो गावात परत आला असल्याची माहिती नक्षलवाद्यांना मिळाली. मात्र, आज त्याचा मृतदेह आढळून आला. रमनी आत्रामच्या खुनात मनोज नरोटे याचा सहभाग असल्याचा काही जणांचा संशय होता. त्यामुळे मनोजची हत्या नक्षल्यांनी केली की अन्य कुणी, याबाबत साशंकता आहे.
चालू आठवड्यात नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन धानोरा तालुक्यातील ३ युवकांची हत्या केली. शिवाय कोटगूल येथील भू-सुरुंगस्फोटात हवालदार सुरेश गावडे, तर पडियलमेट्टा जंगलात झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे जवान मंजुनाथ शिवलिंगप्पा हे शहीद झाले. या दोन घटनांमध्ये चार पोलिसही जखमी झाले आहेत. या घटनांवरून झारेवाडा येथील मनोज नरोटेच्या हत्येत नक्षल्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनास्थळी नक्षल्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रक न टाकल्याने साशंकता आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची हत्या
मद्य प्राशन करून रोज घरी भांडण करण्यासह पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने रागाच्या भरात डोक्यावर धारधार शास्त्राने सपासप वार करून हत्या केली. सोमवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीत हा प्रकार घडला . या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .या प्रकरणातील आरोपी शंकर दोडके यास दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे.सोमवारी आरोपी शंकर दोडके हा कामआटोपून घरी दारूच्या नशेत आला. आल्यानंतर त्याची पत्नी वआरोपी शंकर यांच्यात वाद झाला.
शंकर हा दारूच्या नशेत असल्याने व आधीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने रंगाच्या भरात व दारूच्या नशेत पत्नीवर धारधार शस्त्राने सपासप वार केले व तिला जागीच संपविले .या घटनेची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत आरोपी शंकर दोडकेयास ताब्यात घेतले.
गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७
गळा चिरून तरुणाची हत्या
नागपूर - वाडी येथील अंबाझरी आयुध निर्माणी परिसरात गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जितू कालबांडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. रविवारी डिफेंस येथे आठवडी बाजार असल्याने त्याने मित्रासोबत चांगलीच दारू ढोसली होती. त्यानंतर डिफेंस परिसरात गेला. तिथे वादची ठिणगी पडली व त्याची गळा कापून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
वाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयो रूग्णालयात दाखल केले. आरोपीचा शोध वाडी पोलीस घेत आहेत.
शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून
यवतमाळ / प्रतिनिधी :- उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील प्राथ.उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रदीप शेळके (७) रा.पार्डी याचा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला व आश्रमशाळा परिसरात असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. प्रकरणी बिटगाव पोलीस ठाण्यात अप.क्र. १८४/२०१७ भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप चा खून करणा:या विधीसंघर्षग्रस्त बालकाला आज अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
प्रदीपच्या खूनामुळे ढाणकी शहरात व परिसरात तसेच आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वसामान्य जनतेतून व सोशल मिडीयामधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे पोलीसांसमोर सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांचे नेतृत्वाखाली युध्द पातळीवर तपास करण्याचे आदेश दिले होते.
गुन्ह्याच्या तपासात पोलीस पथक गुन्हा घडले पासून आश्रम शाळा परिसरात तळ ठोकून होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज सकाळी शाळेतील एका विद्याथ्र्यास शौचास गेल्यावर एक चिठ्ठी मिळून आली. सदर चिठ्ठी मध्ये चिठ्ठी लिहीणा:याने एका विद्याथ्र्यांचा फोटो चिटकवून हा गुन्हा मी केला आहे असा मजकूर लिहीला होता. त्यावरुन पोलीसांनी तपास केला असात सदर चिठ्ठी लिहीणा:या मुलानेच मयत प्रदीप याचा रविारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्यास शेततळे परीसरात घेवून गेला व त्या ठिकाणी प्रथम त्यांचे डोक्यावर फरशीच्या दगडाने मारुन त्यानंतर स्वत:चे करदोळ्याने त्याचा गळा आवळून खून केला.
सदर खूनाचा आळ हा दुस:यावर यावा या उद्देशाने त्याने चिठ्ठी लिहीली होती. यातच तो फसला. पोलीसांनी त्याला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने रविारी केलेल्या कृत्याबाबत पोलीसांना सविस्तर सांगितले. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
शनिवार, नोव्हेंबर ०४, २०१७
कौटुंबिक कलहातून प्राचार्य वानखेड़े यांची हत्या
प्राचार्य वानखेडे यांची नागपुरात हत्या झाल्यानंतर चे वृत्त पसरताच त्यांच्या हत्येमागे अनेक तर्कवितर्क लावले जात होते कोणी म्हणत होते की सध्या विद्यापीठात निवडणुकीचे वारे सुरू आहे तर कुणी काही वेगळं! यातच पोलिसांनी तपास योग्य दिशेने फिरवला आणि समोर जे आलं ते अतिशय धक्कादायक होत
शुक्रवार, नोव्हेंबर ०३, २०१७
चंद्रपूरच्या प्राचार्याचा नागपुरात खून

नागपुरात नीरी गेट जवळ चंद्रपूरच्या एका प्राचार्याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. मोरेश्वर वानखडे (वर्ष 55) असे या प्राचार्यांचे नाव असून ते चंद्रपूर येथील एका प्रख्यात खत्री कला वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य असल्याचे सांगण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे,मोरेश्वर वानखडे यांची आज सकाळी ८ च्या सुमारास उघड़किस आली. नागपूर चंद्रपूर मार्गावरील नागपूर शहरात असलेल्या निरी पर्यावरण संशोधन संस्थेसमोर अध्न्यात व्यक्तींकडून तलवारीने भोसकून हत्या करण्यात आली ,नागपुरात गेल्या 3 दिवसातील तिसरी खुनाची घटना आहे, या घटनेविषयी सध्या प्राथमिक माहिती मिळाली असून अध्न्यात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बजाजनगर पोलीस (नागपूर) अंतर्गत सुरु आहे.
चंद्रपूरच्या तुकूम भागातील कला-वाणिज्य-विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होते. त्यांच्या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट नसले तरीही वैयक्तिक भांडणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूरमधील नामांकीत महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे यांच्या हत्येने नागपूर आणि चंद्रपूर येथे खळबळ उडाली आहे. उपराजधानीत नरेंद्र नगर भागातील रहिवासी डॉ. वानखेडे गेली ९ वर्षे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम बघत होते. रोज सकाळी आपल्या दुचाकीने रेल्वे स्टेशनवर जात असत. स्टेशनवर दुचाकी वाहन पार्क करून ते रेल्वे गाडीने चंद्रपूरला जात. रोजप्रमाणे आजही सकाळी ते आपल्या घरातून निघाले. पण, कॉलेजला मात्र पोहोचलेच नाहीत. त्यांच्या पत्नी अनिता वानखेडे देखील पेशाने शिक्षिका आहेत.
पहाटे ४.१५ च्या सुमारास नागपूर पोलिसांना शहरातील गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या मार्गावरील निरी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराहून काही अंतरावर हा मृतदेह पडला होता. जवळच पडलेल्या मोबाईल फोनमुळे हा मृतदेह प्राचार्य वानखेडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.





