Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी १६, २०१९

वादळी वाऱ्यासह गारपीठ

 मनोज चिचघरे /भंडारा प्रतिनिधी 

पवनी : तालुक्यातील भुयार परिसरात अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीने अनेक पशु पक्षाचे मृत्यू झाले.  शेतकर्‍यांचा चना, गहू लाखोरी, मुगं,  अनेक रबी पिकांना फटका बसल्याचे चित्र जिकडे तिकडे सर्वत्र दिसत आहे.  या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे,  जिकडेतिकडे शेतकर्‍यांचे हालबेहाल झाले.  शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पवनी तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकरराव तेलमासरे यांनी केले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.