Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

चिमूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिमूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, एप्रिल ०७, २०२१

 विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : यश दत्तात्रय

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवा : यश दत्तात्रय



राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल जाहीर करा 

विद्यार्थी काँग्रेस चे राज्यपालांना निवेदन 

चंद्रपूर : जिल्ह्यातील नव्हे तर एकेकाळी विदर्भातील एकमेव नावाजलेले राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय होते. कालांतराने गोंडवाना विद्यापीठ स्थापन झाल्यापासून गडचिरोली व चंद्रपूर येथील शिक्षण व्यवस्थेचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे. या महाविद्यालयातील ३५० विद्यार्थ्यंचे निकाल विद्यापीठाने प्रलंबित ठेवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरी मागायची कशी असा प्रश्न पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यपालांनी हस्तपसेप करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे. 

                अभियांत्रिकी शाखेत चंद्रपूर येथील राजीव गांधी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठातील हि शेवटची तुकडी आहे. यात जवळपास ३५० विद्यार्थ्यांच्या समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व विध्यार्थ्यानी परीक्षा शुल्क व इतर सर्व महाविद्यालीन प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. परीक्षा देखील या विध्यार्थ्यानी दिल्या आहेत. परंतु विद्यापीठाने अद्याप निकाल प्रलंबित ठेवलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अद्याप अंधारात असल्याचे चित्र आहे. यातील अनेक विद्यार्थी हे गरीब परिवारातील आहेत. त्यांना हे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोध घेणे गरजेचे होते. परंतु आता नोकरी मागायची कशी हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. 
            
                      हा गोंडवाना विद्यापीठांच्या चुकीने प्रश्न निर्माण झालेला आहे. निकाल रोखण्यामागे जे अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात कामा नये. हा गंभीर प्रश्न असून यात स्वतः राज्यपाल महोदयांनी लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती निवेदनाच्या माध्यमातून काल मंगलवारला विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय यांनी केली आहे.  

बुधवार, जून १२, २०१९

कोटगाव परिसरात ढोऱ्या वाघाची दहशत

कोटगाव परिसरात ढोऱ्या वाघाची दहशत

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव परिसरात चार दिवसांपासून मोठ्या वाघाची दहशत सुरु आहे. चार दिवसामध्ये सहा वाघाचे दर्शन गावातील नागरिकांनी प्रत्येक्षरीत्या केले आहे. 
हे वाघ अनेक दिवसापासून दळी मारून बसले आहेत असे वाघ पाहणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. अनेक दिवसांपासून दळी मारलेल्या वाघाने आज सकाळच्या सुमारास दर्शन दिले, व दुपार वेळात आपले भक्ष एका बकऱ्याला केले व वाघांची संख्या जास्त असल्यामुळे बकऱ्याची हद्दी सुद्धा दिसू दिली नाही. हि बाब गावकऱ्यांना माहित होताच घटनास्थळी लोकांची गर्दी भयानक प्रमाणात दाटली होती.तीन वाघ असल्यामुळे कोटगाव गावातील जनतेमध्ये अतीच प्रमाणात भीतिचे वातावरण दाटले आहे.

गावकऱ्यांची मागणी याप्रमानात आहे की, गावातील वाघाचे विल्हेवाट वनविभागाने तात्काळ लावणे,असे गावातील नागरिकांची महत्वाची मागणी आहे. गावातील सर्व भाग हा नद्यांनाल्यानी व्यापलेला आहे. तरी सुद्धा हि पहिलीच घटना या परिसरात आढळली आहे. कोटगाव गावातील लोकांना नेहमी दळणवळणासाठी जांभुळघाट येथे जावे लागत असते. व ज्या नद्यांच्या भागात वाघ दळून बसला आहे त्या ठिकाणचे शेतकऱ्यांना आपल्या शेतात रात्रौ बे रात्रौ यावे लागत असते या सर्व गोष्टीचे लक्ष ठेऊन प्रत्येक्ष वनविभागाने कार्य करावे अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.

बुधवार, मे २२, २०१९

 घरगुती वादातून २४ वर्षीय विवाहित महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या

घरगुती वादातून २४ वर्षीय विवाहित महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या नसून हि हत्या आहे असा माहेरच्या जनतेचे
 व नातेवाईकांचे संशयास्पद आरोप
चिमूर/रोहित रामटेके:


चिमूर पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या बोडधा (हेटी) येथे राहत्या घरी २४ वर्षीय पूनम अमोल बरसागडे या महिलेनी दिनांक.२१/०५/२०१९ ला दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर मृतक महिलेच्या पती ने तसेच सासरच्या लोकांनी मिळून जांभुळघाट येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात शव नेण्यात आले.व डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले नंतर त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन गृह नसल्याने चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयात मृतक महिलेचा शव आनण्यात आला या महिलेच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा असल्याने हि हत्या आहे.  असे बोलल्या जात आहे.

 परंतु माहेरच्या जनतेचे व मृतक महिलेच्या नातेवाहिकांनी सांगितलेल्या माहितीवरून गेल्या अनेक दिवसांपासून ५ ते ६ वेळा पती व जाऊ यांनी मिळून पत्नी पूनम बारसागळे या मृतक महिलेला मारहाण केल्या गेली होती व या प्रकरणी स्थानिक गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडे अनेकदा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या असतांना तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आपसी समजूत घालवून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.व यानंतर असा प्रकार यानंतर घडणार नाही अशी समजूत माहेरच्या नातेवाहिकांना देण्यात आली होती.व हा वाद त्यानंतर असाच कायम राहिला असून पूनम बारसागडे या मृतक महिलेला जबर मारहाण करून त्या महिलेचा खून केल्या गेलेला आहे असा आरोप मृतक महिलेच्या नातेवाहिकांच्या कडून केल्या जात आहे.

जोपर्यंत आरोपीला अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत या चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयातील शव विच्छेदन गृहातून आम्ही शव हलविणार नाही असे मत मृतक महिलेच्या नातेवाहिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.पुढिल तपास भिसी पोलिस स्टेशन करीत आहे.

सोमवार, मार्च ०४, २०१९

पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे

पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे

kavyashilp Digital Media

पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमुरात


अध्यक्षपदी प्रा. दीपककुमार खोब्रागडे

चंद्रपूर - जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांच्या वतीने पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन दि १६ व १७ मार्च रोजी चिमूर, जि . चंद्रपूर येथे घेण्यात येत आहे़ साहित्यिक, कवी, समीक्षक व विचारवंत तसेच डॉ़ आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
जागतिक आंबेडकरवादी कार्यकारी मंडळ व चिमूर येथील संमेलन आयोजकाची नुकतीच बैठक झाली. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करतील, तर प्रमुख अतिथी ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी राहतील. त्याचप्रमाणे दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय किर्तीचे विचारवंत व लेखक अशोक भारती, भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, किशोर गजभिये (आयएएस) विशेष उपस्थिती म्हणून संमेलनात सहभागी होणार आहेत.
प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांचा जन्म खापरी (ध) ता . चिमूर येथे झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिकारी चिमूर भागात हे साहित्य संमेलन होत असल्याने आयोजन समितीने त्यांच्या नावाचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठविला होता़ चिमूर परिसरातील साहित्यिकाची, त्यांचे वाङ्मयातील योगदान लक्षात घेवून निवड केली. खोब्रागडे यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित आहेत.

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच आवाहनशील योद्धा - खानोरकर

तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच आवाहनशील योद्धा - खानोरकर




चिमूर/रोहित रामटेकेचिमूर:- चिमूर तालुका कुणबी समाज संघटनेच्या वतीने कुणबी समाज बांधवांचा मेळावा तसेच संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन स्थानावरून बोलताना डाँ. धनराज खानोरकर यांनी तुकाराम महाराजांनी त्या काळात जे जनजागृतीचे कार्य केले ते खरोखरच प्रत्येकाने आचरणात आणणे यथावह होईल. तुकाराम महाराज वैचारिक भक्त तसेच एक आवाहनशील योद्धा होते.तुकाराम व गाडगेबाबा यानंतर तसे संत होणे नाही असे अनेक दाखले देऊन तुकाराम महाराजांचे विचार सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. राम राऊत नेरी यांनी तुकाराम महाराज हे एका समाजाचे संत नव्हते. संत हे सगळ्यांचे असतात त्यांना विभागू नका असे असे मत व्यक्त केले तर समीर भोयर सचिव यांनी तुकाराम महाराजांचे पारखड विचार व्यक्त करून त्यांच्या विचाराचा वसा घ्या असे समाजबांधवांना सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक यावले यांनी समाजाचे एकीकरण झाले पाहिजे. समाजकर्त्यांनी समाजाची मोठी साखळी निर्माण करून एक वजमुढ बनवा असे सांगून तुकाराम महाराजांचे विचार शेरशायरीतून प्रकट केले.सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी सकाळी शिंदे मंगल कार्यालया पासून ते श्रीहरी बालाजी देवस्थान व परत अशी तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची दिंडीसह कुणबी बांधवांनी जगतगुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दिंडीचे सूत्रसंचालन विलास वडस्कर व गजानन बाळबुधे यांनी केले. त्यानंतर मान्यवर व कार्यक्रमाचे दिंडीचे स्वागत समारोह मुख्यधपक नथ्थू भोयर व गजानन कारमोरे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.डाँ. धनराज खानोरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ. दीपक यावले, स्वागताध्यक्ष गजानन शिंदे, प्रमुख पाहुणे प्रा.राम राऊत नेरी,समीर भोयर सचिव, रोहित उरकुडे अध्यक्ष युवा कुणबी महासंघ चंद्रपूर, प्रा.डाँ. सुनील पा. झाडे, कृषिभूषण मोरेश्वर झाडे, नागपूर कुणबी महासंघाचे अध्यक्ष कुथे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, मतभेद, मतभेद विसरून समाजातील वंचित घटकांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे असे मत डाँ. सुनील झाडे यांनी प्रतिक्रिया दिल्यात. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर भोयर तर सूत्रसंचालन सुवर्णा ढाकुणकर यांनी केले.सदरच्या कार्यक्रमात भोजनदान डाँ. बोढे, शुभाष शेषकर,रमेश भोयर,नगरसेवक विनोद ढाकुणकर आदींनी मोलाचे सहकार्य करून भोजनव्यवस्था कीर्ती रोडगे, स्टेज व्यवस्था डाँ. सुरेश मिलमिले आभार अतकर सर, बचत गट अध्यक्ष संजय दुधनकर, महिला अध्यक्ष नीताताई लांडगे, प्रा. डाँ.चांदभान खंगार, आदींनी तसेच चिमूर तालुका कुणबी समाज संघटना कुणबी युवा संघटना, कुणबी महिला मंडळ,कुणबी मित्र परिवार यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सहात कुणबी समाज मेळावा व जगतगुरु तुकाराम महाराज जयंती सोहळा मोट्या उत्सहात साजरा करण्यात आला.

सोमवार, जानेवारी १४, २०१९

 दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

रोहित रामटेके/चिमूर:

  तालुक्यामध्ये अनेक लहान मोठ्या संघटना कार्यरत आहेत, कोनत्या संघटना शासकीय तर कोणत्या खाजगी स्वरूपात अनेक संघटना दिसतात. कोणत्या संघटना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत कोणत्या संघटना कामगारांच्या अशा अनेक आहेत. पण चिमुरात टायगर ग्रुप अशा नावाने तरुण तडपदार युवकांची संघटना स्थापन करण्यात आले आहे.
 यामध्ये विशाल बारापात्रे,पियुष गोपाले, शुभम बाळचने, शुभम पसारकार,अंकित गरमळे,आयुष बांगडे,प्रणय मेश्राम,रोहन नंन्नावरे,हिमांशू झालवडे,अक्षय शेंडे,अंकित वाडई,ओमकार पांडे,लखनभाऊ चटपकार, अजय केशकर, पवन डोंगरावर,आदित्य कडू,अभिषेक कोलपलवार,अजय ढगे, मिथुन शेषकर या सर्व सदस्यांचा समावेश या संघटनेत आहे. या संघटनेचे कार्य हे वंचित, दुर्बल आणि अडलेल्या अनेक गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संगटनेची स्थापना आज हुतात्मा स्मारक चिमूर येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते या टायगर ग्रुप चे उदघाटन करण्यात आले.
 त्यामध्ये मान्यवर मा. श्री.अनिल जाधव शेगाव,मा.श्री.मनोज एगलवार सिंदेवाही,मा.श्री.विलास राठोड बल्लारशा, मा.श्री.सलीम पठाण गुजगव्हान, मा.श्री.तुषार येरमे वरोरा,मा.शुभम समुद चंद्रपूर,मा.श्री.नितीनभाऊ कटारे जिल्हाध्यक्ष हिंदू क्रांती सेना. आदी मान्यवर उपस्थित होते.
 दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

दुर्बलांच्या हितासाठी टायगर ग्रुपची चिमुरात स्थापना

रोहित रामटेके/चिमूर:

  तालुक्यामध्ये अनेक लहान मोठ्या संघटना कार्यरत आहेत, कोनत्या संघटना शासकीय तर कोणत्या खाजगी स्वरूपात अनेक संघटना दिसतात. कोणत्या संघटना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत कोणत्या संघटना कामगारांच्या अशा अनेक आहेत. पण चिमुरात टायगर ग्रुप अशा नावाने तरुण तडपदार युवकांची संघटना स्थापन करण्यात आले आहे.
 यामध्ये विशाल बारापात्रे,पियुष गोपाले, शुभम बाळचने, शुभम पसारकार,अंकित गरमळे,आयुष बांगडे,प्रणय मेश्राम,रोहन नंन्नावरे,हिमांशू झालवडे,अक्षय शेंडे,अंकित वाडई,ओमकार पांडे,लखनभाऊ चटपकार, अजय केशकर, पवन डोंगरावर,आदित्य कडू,अभिषेक कोलपलवार,अजय ढगे, मिथुन शेषकर या सर्व सदस्यांचा समावेश या संघटनेत आहे. या संघटनेचे कार्य हे वंचित, दुर्बल आणि अडलेल्या अनेक गरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संगटनेची स्थापना आज हुतात्मा स्मारक चिमूर येथे अनेक मान्यवरांच्या हस्ते या टायगर ग्रुप चे उदघाटन करण्यात आले.
 त्यामध्ये मान्यवर मा. श्री.अनिल जाधव शेगाव,मा.श्री.मनोज एगलवार सिंदेवाही,मा.श्री.विलास राठोड बल्लारशा, मा.श्री.सलीम पठाण गुजगव्हान, मा.श्री.तुषार येरमे वरोरा,मा.शुभम समुद चंद्रपूर,मा.श्री.नितीनभाऊ कटारे जिल्हाध्यक्ष हिंदू क्रांती सेना. आदी मान्यवर उपस्थित होते.

रविवार, डिसेंबर ३०, २०१८

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दोन दिवसीय दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ कोटगाव व नामदेव महाराज महिला भजन मंडळ कोटगाव यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील लोकांचे सहकार्य व नवयुवक तरुणाचे सहकार्य मोलाचे लागले.
दत्त जयंती व हनुमान जयंतीच्या कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता २७ डिसेंबर ला झाली. यामध्ये २६ डिसेंबर ला घटस्थापना ह.भ.प. श्रीराम कापसे महाराज व ह.भ.प. खेमराज कापसे महाराज याच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावा खेड्यातून महिलांचे तसेच पुरुषाचे भजन मंडळांना आमंत्रित करून २६ डिसेंबर ला रात्रभर जागृती करण्यात आली. २७ डिसेंबर ला सकाळी गावातून रामधून काढून व नंतर हनुमान देवस्थान कोटगाव (हेटी) या देवस्थानामध्ये गेली. ह. भ.प.शरद महाराज वैद्य कीर्तनकार याचे कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करून गोपालकल्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस गटनेता मा.सतीशभाऊ वारजूकर तसेच प्रमुख पाहुणे चिमूर पंचायत समितीच्या सदस्या सौ भावनाताई बावणकर, चिमूर नगर परिषदचे नगरसेवक विनोद ढाकुणकर,चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजुभाऊ कापसे आदी उपस्थित होते.
दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:

चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दोन दिवसीय दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ कोटगाव व नामदेव महाराज महिला भजन मंडळ कोटगाव यांच्या तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला गावातील लोकांचे सहकार्य व नवयुवक तरुणाचे सहकार्य मोलाचे लागले.
दत्त जयंती व हनुमान जयंतीच्या कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता २७ डिसेंबर ला झाली. यामध्ये २६ डिसेंबर ला घटस्थापना ह.भ.प. श्रीराम कापसे महाराज व ह.भ.प. खेमराज कापसे महाराज याच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला आजूबाजूच्या गावा खेड्यातून महिलांचे तसेच पुरुषाचे भजन मंडळांना आमंत्रित करून २६ डिसेंबर ला रात्रभर जागृती करण्यात आली. २७ डिसेंबर ला सकाळी गावातून रामधून काढून व नंतर हनुमान देवस्थान कोटगाव (हेटी) या देवस्थानामध्ये गेली. ह. भ.प.शरद महाराज वैद्य कीर्तनकार याचे कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करून गोपालकल्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित चंद्रपुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कांग्रेस गटनेता मा.सतीशभाऊ वारजूकर तसेच प्रमुख पाहुणे चिमूर पंचायत समितीच्या सदस्या सौ भावनाताई बावणकर, चिमूर नगर परिषदचे नगरसेवक विनोद ढाकुणकर,चिमूर पंचायत समितीचे माजी सदस्य राजुभाऊ कापसे आदी उपस्थित होते.

मंगळवार, डिसेंबर ११, २०१८

 धक्कादायक;डॉक्टरावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

धक्कादायक;डॉक्टरावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालूक्यातील भिसी येथील डॉ . रामेश्वर भलमे यांचेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. यामुळे परिसरात खळबळ माजली असून सध्या हे डाॅक्टर फरार असल्याचे समजते आहे.                 



डाॅ. भलमे यांचे मुलीच्या मैत्रीणीवर वाईट नजर होती.  गेल्या दिड दोन वर्षोपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार डॉक्टर भलमे कडून घडला, सदर प्रकरणाची कुठे माहीती अथवा कुणाजवळ या प्रकरणाची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. १० डिसेंबर  रोज सोमवारला रात्रौ गून्हा दाखल करण्यात आला .                  
प्राप्त माहीतीनुसार पिडीत मुलगी डॉ. रामेश्वर भलमे यांच्या मुलीसोबत नागपूरला शिक्षण घेत होती. त्यामूळे कधी-कधी ती भिसीला घरी सूद्धा यायची या संधीचा फायदा घेत डॉ. भलमे यांनी तिच्याशी जवळीक वाढविली, या संधीचा फायदा घेत गेल्या एक दिड वर्षापासून सतत तिच्यावर लैंगिक  अत्याचार करीत होता. सदर प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तीला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. वाढत्या जाचाला कंटाळून पिडीत मुलीने भिसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानूसार ठाणेदार एम .बी. काळे तपासी अधिकारी यांनी कलम ३७६, ५०६ नूसार गुन्हा दाखल केला आहे . सद्यस्थितीत आरोपी फरार असल्याची माहीती ठाणेदार यांनी  दिली .
 धक्कादायक;डॉक्टरावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

धक्कादायक;डॉक्टरावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालूक्यातील भिसी येथील डॉ . रामेश्वर भलमे यांचेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. यामुळे परिसरात खळबळ माजली असून सध्या हे डाॅक्टर फरार असल्याचे समजते आहे.                 



डाॅ. भलमे यांचे मुलीच्या मैत्रीणीवर वाईट नजर होती.  गेल्या दिड दोन वर्षोपासून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार डॉक्टर भलमे कडून घडला, सदर प्रकरणाची कुठे माहीती अथवा कुणाजवळ या प्रकरणाची वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत दि. १० डिसेंबर  रोज सोमवारला रात्रौ गून्हा दाखल करण्यात आला .                  
प्राप्त माहीतीनुसार पिडीत मुलगी डॉ. रामेश्वर भलमे यांच्या मुलीसोबत नागपूरला शिक्षण घेत होती. त्यामूळे कधी-कधी ती भिसीला घरी सूद्धा यायची या संधीचा फायदा घेत डॉ. भलमे यांनी तिच्याशी जवळीक वाढविली, या संधीचा फायदा घेत गेल्या एक दिड वर्षापासून सतत तिच्यावर लैंगिक  अत्याचार करीत होता. सदर प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास तीला मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. वाढत्या जाचाला कंटाळून पिडीत मुलीने भिसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानूसार ठाणेदार एम .बी. काळे तपासी अधिकारी यांनी कलम ३७६, ५०६ नूसार गुन्हा दाखल केला आहे . सद्यस्थितीत आरोपी फरार असल्याची माहीती ठाणेदार यांनी  दिली .

शुक्रवार, डिसेंबर ०७, २०१८

चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर क्रांतिभुमी मधील विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी आज हुतात्मा स्मारक येथे नोकरी शोधनाऱ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रगती फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्या पर्यंत नोकरीच्या संधी पोहचत नाहीत, व ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात त्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री.राहुल हरडे सर मुख्य मार्गदर्शक होते.या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून अनेक बेरीजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात याचे थेट प्रक्षेपण करून दाखवले.
        कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रगती फाऊंडेशन च्या संथापक हिमानी वारजूकर यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमुर येथे नोकरी संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

चिमूर/रोहित रामटेके:
चिमूर क्रांतिभुमी मधील विद्यार्थ्यांसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी आज हुतात्मा स्मारक येथे नोकरी शोधनाऱ्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रगती फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्या पर्यंत नोकरीच्या संधी पोहचत नाहीत, व ग्रामीण भागात राहणाऱ्या बेरोजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात त्या बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मा.श्री.राहुल हरडे सर मुख्य मार्गदर्शक होते.या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून अनेक बेरीजगारांना मुलाखत कोणत्या पद्धतीने घेतात याचे थेट प्रक्षेपण करून दाखवले.
        कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रगती फाऊंडेशन च्या संथापक हिमानी वारजूकर यांनी सम्पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
सतिशभाऊ वारजूकर यांचे कडून आजार ग्रस्थाला मदतीचा हात

सतिशभाऊ वारजूकर यांचे कडून आजार ग्रस्थाला मदतीचा हात

चिमूर/रोहित रामटेके:

          चिमूर चंद्रपूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा गटनेता सतिशभाऊ वारजूकर हे नेहमी सर्व सामन्यांमध्ये राहणारे , सर्वसामान्याचे समस्या नेहमी जाणून घेत असतात त्यांना कुणीही हाक दिली की तात्काळ दखल  घेत ते नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावत असतात,  आणि अशातच त्यांनी  चिमुर तालुक्यातील हेटी (बोडधा) येथील  रहिवाशी मिनाक्षी अमोल धापर्डे ह्या आजाराने ग्रस्त आहेत ,त्यांची परस्थिती हालाकीची असल्यामुळे उपचार करणे शक्य नव्हते,त्यांनी आपली समस्या घेऊन लोकनेते मा.डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडे धाव घेतली व आपली समस्या सांगितली सतिशभाऊनी त्यांची समस्येचे गांभीर्याने लक्ष वेधून त्यांना पुढचे उपचार कसे करायचे याच नियोजन करून दिले बलदेव खिरटकर यांच्या हस्ते आर्थिक मदत केली त्या वेळी,विलास एलशेट्टीवार, विक्की मानकर उपस्थित होते,
सतिशभाऊ वारजूकर यांचे कडून आजार ग्रस्थाला मदतीचा हात

सतिशभाऊ वारजूकर यांचे कडून आजार ग्रस्थाला मदतीचा हात

चिमूर/रोहित रामटेके:

          चिमूर चंद्रपूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा गटनेता सतिशभाऊ वारजूकर हे नेहमी सर्व सामन्यांमध्ये राहणारे , सर्वसामान्याचे समस्या नेहमी जाणून घेत असतात त्यांना कुणीही हाक दिली की तात्काळ दखल  घेत ते नेहमी जनसामान्यांच्या मदतीला धावत असतात,  आणि अशातच त्यांनी  चिमुर तालुक्यातील हेटी (बोडधा) येथील  रहिवाशी मिनाक्षी अमोल धापर्डे ह्या आजाराने ग्रस्त आहेत ,त्यांची परस्थिती हालाकीची असल्यामुळे उपचार करणे शक्य नव्हते,त्यांनी आपली समस्या घेऊन लोकनेते मा.डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या कडे धाव घेतली व आपली समस्या सांगितली सतिशभाऊनी त्यांची समस्येचे गांभीर्याने लक्ष वेधून त्यांना पुढचे उपचार कसे करायचे याच नियोजन करून दिले बलदेव खिरटकर यांच्या हस्ते आर्थिक मदत केली त्या वेळी,विलास एलशेट्टीवार, विक्की मानकर उपस्थित होते,

गुरुवार, डिसेंबर ०६, २०१८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

चिमूर/ रोहित रामटेके:

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनव निमित्त अभिवादन कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शीवरकर  ,महिला तालुका अध्यक्ष गीता लिंगायत ,भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे ,नप गट नेते छाया कनचलवार , आशा मेश्राम ,जयंत गौरकर विनोद अढाल , नगरसेवक संजय खाटीक ,विकी कोरेकर , सूरज नरुले ,सुभाष बैंलनवार , समद बाबू,सुधीर राऊत , डाहुले ,झिरे संजय कुंभारे  प्रिया जयकर मनीषा कावरे आदी उपस्थित होते.
 यावेळी डॉ दिलीप शिवरकर म्हणाले की  भारत रत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला असून देशाला सर्वांगीण विकासासाठी घटना निर्माण केली भाजप च्या शासन काळात दिलेल्या घटनेचे विश्लेषण करून गोर गरीब जनतेच्या विकासासाठी  योजना आखल्या जात आहे आंबेडकरी जनतेचा ओघ भाजप वळत असून प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले संचालन जयंत गौरकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली

चिमूर/ रोहित रामटेके:

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनव निमित्त अभिवादन कार्यक्रमात भाजप तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शीवरकर  ,महिला तालुका अध्यक्ष गीता लिंगायत ,भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे ,नप गट नेते छाया कनचलवार , आशा मेश्राम ,जयंत गौरकर विनोद अढाल , नगरसेवक संजय खाटीक ,विकी कोरेकर , सूरज नरुले ,सुभाष बैंलनवार , समद बाबू,सुधीर राऊत , डाहुले ,झिरे संजय कुंभारे  प्रिया जयकर मनीषा कावरे आदी उपस्थित होते.
 यावेळी डॉ दिलीप शिवरकर म्हणाले की  भारत रत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला असून देशाला सर्वांगीण विकासासाठी घटना निर्माण केली भाजप च्या शासन काळात दिलेल्या घटनेचे विश्लेषण करून गोर गरीब जनतेच्या विकासासाठी  योजना आखल्या जात आहे आंबेडकरी जनतेचा ओघ भाजप वळत असून प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले संचालन जयंत गौरकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.

शनिवार, डिसेंबर ०१, २०१८

राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले  मंत्रालयात

राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले मंत्रालयात

चिमूर/रोहित रामटेके:

चिमुर तालुक्यातील वन विभाग ,सामाजिक वनीकरण, राजनांदगाव वरोरा टॉवर ने शेतकऱ्यांवर केले अन्याय,रोजगार सेवक ना रुजू न करणे , एम आर इ जी एस ,या  गंभीर प्रश्न घेऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी अखेर मुंबई मंत्रालयात धाव घेऊन संबंधित मंत्री महोदयां ना व विरोधी पक्ष नेते धनंजय मुडे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली
    एफडीसीएम खडसगी कार्यालय अंतर्गत कक्ष क्रमांक २५ उरकुडपार क्षेत्र २५ हेकटर कक्ष  क्रमांक १२६ गदगाव क्षेत्र २० हेकटर वृक्ष लागवडी करीता सन २०१८ मध्ये राखीव ठेवला असता शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या ध्येय धोरण असताना सदर कक्षात काही हेकटर मध्ये खड्डे न खोदता वृक्ष लागवड केली नाही तेव्हा शासनाच्या परिपत्रकाची पुरेपूर अमलबजावणी झालेली नसल्याचे लक्ष्यात येत आहे यावरून या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे .
     तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून राजनांद गाव वरोरा टॉवर लाईन चे काम झालेले असताना त्या तथाकथित शेतकऱ्यांना शासकीय परिपत्रकानुसार मोबदला मिळाला नाही तसेच उभ्या पिकात पोलीस संरक्षण घेऊन काम सुरू केले परंतु मोबदला दिला नाही यासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले आहे .
  चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कळमगाव येथील गणेश चौधरी हा रोजगार सेवक असून पस प्रशासने पत्र देऊन कामावरून काढले होते ग्रामीण विभाग चंद्रपूर यांनी सदर रोजगरसेवकास रुजू होण्याचे पत्र दिले असताना ही जिल्हाधिकारी कार्यलयात मात्र फाईल धूळखात पडली आहे न्याय मिळण्यात यावा यासाठी ग्रामीण मंत्री पंकजाताई मुंडें यांना निवेदन दिले आहे .
अश्या प्रकारे चिमूर तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी  राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी मुबंई मंत्रालयात धाव घेऊन मंत्री महोदयांना निवेदन दिले तसेच विधान परिषद चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळविण्यासाठी निवेदन दिले
  निवेदन देत असताना राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे,किशोर कुंभारे,कालिदास पाल ,प्रफुल चन्ने,  एकनाथ बांगडे आदी उपस्थित होते.
राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले  मंत्रालयात

राकाचे राजू मुरकुटे विविध समस्या घेऊन पोहचले मंत्रालयात

चिमूर/रोहित रामटेके:

चिमुर तालुक्यातील वन विभाग ,सामाजिक वनीकरण, राजनांदगाव वरोरा टॉवर ने शेतकऱ्यांवर केले अन्याय,रोजगार सेवक ना रुजू न करणे , एम आर इ जी एस ,या  गंभीर प्रश्न घेऊन न्याय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी अखेर मुंबई मंत्रालयात धाव घेऊन संबंधित मंत्री महोदयां ना व विरोधी पक्ष नेते धनंजय मुडे यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली
    एफडीसीएम खडसगी कार्यालय अंतर्गत कक्ष क्रमांक २५ उरकुडपार क्षेत्र २५ हेकटर कक्ष  क्रमांक १२६ गदगाव क्षेत्र २० हेकटर वृक्ष लागवडी करीता सन २०१८ मध्ये राखीव ठेवला असता शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या ध्येय धोरण असताना सदर कक्षात काही हेकटर मध्ये खड्डे न खोदता वृक्ष लागवड केली नाही तेव्हा शासनाच्या परिपत्रकाची पुरेपूर अमलबजावणी झालेली नसल्याचे लक्ष्यात येत आहे यावरून या गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यासाठी वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे .
     तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून राजनांद गाव वरोरा टॉवर लाईन चे काम झालेले असताना त्या तथाकथित शेतकऱ्यांना शासकीय परिपत्रकानुसार मोबदला मिळाला नाही तसेच उभ्या पिकात पोलीस संरक्षण घेऊन काम सुरू केले परंतु मोबदला दिला नाही यासाठी महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले आहे .
  चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कळमगाव येथील गणेश चौधरी हा रोजगार सेवक असून पस प्रशासने पत्र देऊन कामावरून काढले होते ग्रामीण विभाग चंद्रपूर यांनी सदर रोजगरसेवकास रुजू होण्याचे पत्र दिले असताना ही जिल्हाधिकारी कार्यलयात मात्र फाईल धूळखात पडली आहे न्याय मिळण्यात यावा यासाठी ग्रामीण मंत्री पंकजाताई मुंडें यांना निवेदन दिले आहे .
अश्या प्रकारे चिमूर तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी  राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे यांनी मुबंई मंत्रालयात धाव घेऊन मंत्री महोदयांना निवेदन दिले तसेच विधान परिषद चे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून न्याय मिळविण्यासाठी निवेदन दिले
  निवेदन देत असताना राका जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे,किशोर कुंभारे,कालिदास पाल ,प्रफुल चन्ने,  एकनाथ बांगडे आदी उपस्थित होते.
चिमूर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमूर येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमूर/रोहित रामटेके:

नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत नगाजी महाराज यांचा जन्म कार्तिक शुद्ध ५,शके १६७६ ला झाला, त्यांनी अश्विन वद्य २,शके १७६६ ला पारडी येथे समाधी घेतली, त्या प्रित्यर्थ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव श्री संत नगाजी महाराज सामाजिक सेवा समिती, चिमूर चे वतीने मागील दोन दशकापासून अविरत सुरू आहे, याही वर्षी २१ वे वर्ष असून रविवार दि २ ते मंगळवार दि ४ डिसेंम्बर २०१८ ला श्री संत नगाजी महाराज मंदिर (पावसी आंबा)चिमूर येथे विविध कार्यक्रमाने संपन्न होत आहे .
         दरम्यान दिवाकर पुंड यांचे हस्ते 'श्री'ची घटस्थापना तसेच हभप धर्माजी बारसागडे महाराज, नीलकंठ जमदाडे महाराज पिंपळनेरी,चन्ने महाराज, पांडुरंग जुनारकर महाराज घुग्गुस, यांचे कीर्तन ,महाराजांची शोभायात्रा, महिलांची रांगोळी स्पर्धा, तसेच समाजातील वैचारिक मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे, या होणाऱ्या कार्यक्रमास नाभिक समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आव्हान समितीचे अध्यक्ष देवेंद्र कडवे, सचिव अरुण चिंचुलकर तथा समस्त सदस्य गणांनी केली आहे .