Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, नोव्हेंबर १३, २०२१
शुक्रवार, फेब्रुवारी १२, २०२१
हेलिकॉप्टरमधून उतरून स्वीकारला सरपंचपदाचा पदभार
संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे यांना सांगितले.
रविवार, फेब्रुवारी २४, २०१९
अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद
अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद
विष्णू तळपाडे/खबरबात प्रतिनिधी/अकोले(अहमदनगर)
अकोले-सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्ला येथील कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही काम ठप्प झाले होते.मात्र या बाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठपुरावा केल्यामुळे १कोटी ४७लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पट्टाकिल्याचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन चांगले स्मारक तयार करु असा विश्वास आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.
अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या पट्टाकिल्ला (विश्रामगड)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते.या वेळी मा.आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर,हेमलताताई पिचड,मिनानाथ पांडे,विक्रम नवले आदि उपस्थित होते.पुढे बोलताना आ.पिचड म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले.सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे,स्वतःचे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती होते.
यावेळी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,कष्टकर्यानसाठी,शेतकऱ्यासाठी,गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले;म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे होते.त्यामुळेच अखंड महाराष्ट्र घडला.अशा प्रकारची भावना व्यक्त करुन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप साठी ७० लाख रुपये राखुन ठेवल्याची कबुली आयोजित कार्यक्रमात दिली.
रविवार, फेब्रुवारी १०, २०१९
प्राणी पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा अवलिया हरपला
गुरुवार, जानेवारी ३१, २०१९
राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान
राहिबाई पोपेरेंना कृषीरत्न पुरस्कार प्रदान
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !
अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी
-विष्णु तळपाडे
सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
सांगवी ग्रामपंचायत मध्ये गोंधळाचे वातावरण !
अकोले (अहमदनगर) खबरबात/प्रतिनिधी
-विष्णु तळपाडे
सांगवी ग्रामसभा ताणतणावात पार पडली.सत्ताधारी प्रश्न सोडवत नाहीत,असे विरोधक व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे.सांगवी-दगडवाडी गावचा प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून यावर ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे आज पहावयास मिळते.ह्या ग्रामपंचायतीला आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून देखील विकास कामानकडे दुर्लक्ष केले जाते.ह्या ग्रामसभेत फक्त नि फक्त गडबड आणि गोंधळ होताना पहायला मिळत आहे.अनेक कामं ग्रामसभेत माडली जातात,परंतु विरोध, हमरी-तुमरी यामध्ये राहुन जातात.
मागे घरकुलाचा सव्हे केला;त्यावेळी प्रत्येक सरव्हे मागे प्रतिव्यक्ती 100 रु.घेण्यात आले.याशिवाय नोंदणी होणार नाही,असे सांगून फक्त नि फक्त कमवण्याचे साधन म्हणून लक्ष दिले.हा सर्व्हे विनामुल्य होता.गावच्या विकासाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत अपयशी असल्याचे बोलले जाते.याठिकाणी कोणत्याच प्रश्नांनवर सविस्तर चर्चा होत नाही.
मासिक सभा महिला सभा ह्या आज पर्यत होतात हे कोणत्याही गावकर्याना माहित नाहीत याचे कारण ह्या सभा फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात.त्यामुळे महिलाच्या समस्या पडून राहतात. हलक्या प्रतिची कामे करून एक प्रकारे निधी लाटण्याचा प्रकार समोर येताना दिसतोय. यावेळी या ठिकाणी ग्रामसेवक श्री साबळे ,सरपंच नंदु तळपाडे,जि.प.प्रा. शाळेचे शिक्षक,वायरमन,वाचमन, शिपाई , अरोग्य सेविका, सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्या नी उपस्थित होते.
शुक्रवार, जानेवारी २५, २०१९
#krushimahotsav प्रारंभ
-८व्या कृषीमहोत्सवाचे जानेवारी २०१९चे आयोजन श्री स्वामी समर्थ कृषीविकास विरुध्द संधदान धर्मादाय ट्रस्ट,नाशिक येथे २५-२९जानेवारी रोजी ग्लोबल अँग्रीकल्चर एक्झिबिशन२०१९अंतर्गतआयोजित केले जात आहे.तरीही या कार्यक्रमाचे ठिकाण-डोगरे वस्तिगृह मैदान,गंगापुर रोड,नाशिक( महाराष्ट्र )या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरीही याठिकाणी खालील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,शेतीची चांगली निर्मिती,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,नवीकरणीय आणि निरनिराळ्या प्रकारच्या निर्यातीसाठी आपण कंपोस्ट ,साधने,शेतीविषयक औषधे,यंत्रसामग्री,जैवतंत्रज्ञान,विविध शेती विज्ञान आणि आधुनिक कृषि विज्ञान यांच्या विविध उपयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय व विदेशी कंपन्या यांच्या भेटी संपूर्ण ऊर्जा वैविध्यपुर्ण प्रदर्शन आणि शेतीचा वारसा,कृषीपर्यटन आशा निरनिराळ्या उत्सवांचे साप्ताहिक आधारित पशुधन व पशुजन्य उपचारांनविषयी मार्गदर्शन,दुर्मिळ वनस्पती व आरोग्य संगोपन या विषयी माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
शेती पर्यटन या प्रदर्शनात अँग्रो टुरिझम असे विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.हा शेतकऱ्यांना पर्यायी दुय्यम पर्याय आहे,म्हणूनच रोजगार निर्मिती भारतीय संस्कृतीचा प्रचार,पर्यावरणाची स्थिरता आणि उपनिषद माहिती ही कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहेत .
अधिक माहितीसाठी www.krushimahotsav.org या वेबसाईटला भेट देऊ शकता..krushimahotsav
#krushimahotsav प्रारंभ
-८व्या कृषीमहोत्सवाचे जानेवारी २०१९चे आयोजन श्री स्वामी समर्थ कृषीविकास विरुध्द संधदान धर्मादाय ट्रस्ट,नाशिक येथे २५-२९जानेवारी रोजी ग्लोबल अँग्रीकल्चर एक्झिबिशन२०१९अंतर्गतआयोजित केले जात आहे.तरीही या कार्यक्रमाचे ठिकाण-डोगरे वस्तिगृह मैदान,गंगापुर रोड,नाशिक( महाराष्ट्र )या ठिकाणी आयोजित केलेला आहे.तरीही याठिकाणी खालील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत,राष्ट्रीय कृषी प्रदर्शन,शेतीची चांगली निर्मिती,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती,नवीकरणीय आणि निरनिराळ्या प्रकारच्या निर्यातीसाठी आपण कंपोस्ट ,साधने,शेतीविषयक औषधे,यंत्रसामग्री,जैवतंत्रज्ञान,विविध शेती विज्ञान आणि आधुनिक कृषि विज्ञान यांच्या विविध उपयोगांचे प्रदर्शन करणाऱ्या भारतीय व विदेशी कंपन्या यांच्या भेटी संपूर्ण ऊर्जा वैविध्यपुर्ण प्रदर्शन आणि शेतीचा वारसा,कृषीपर्यटन आशा निरनिराळ्या उत्सवांचे साप्ताहिक आधारित पशुधन व पशुजन्य उपचारांनविषयी मार्गदर्शन,दुर्मिळ वनस्पती व आरोग्य संगोपन या विषयी माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
शेती पर्यटन या प्रदर्शनात अँग्रो टुरिझम असे विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.हा शेतकऱ्यांना पर्यायी दुय्यम पर्याय आहे,म्हणूनच रोजगार निर्मिती भारतीय संस्कृतीचा प्रचार,पर्यावरणाची स्थिरता आणि उपनिषद माहिती ही कृषी महोत्सवाचे वैशिष्ट्ये आहेत .
अधिक माहितीसाठी www.krushimahotsav.org या वेबसाईटला भेट देऊ शकता..krushimahotsav
शनिवार, जानेवारी १९, २०१९
संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.
संगमनेर;भीषण अपघातात दोघाचा जागीच मृत्यू
दि.१८जाने२०१९ लग्नासाठी पुण्याला जाणाऱ्या नाशिक येथील संत्रास व वाळेकर कुंटुंबीयांच्या कारला संगमनेर नजीक मालपाणी पार्किग गेट जवळ स्विफ्ट कारचा सकाळी ७:५७वाजता भीषण अपघात झाला.महामार्गावर मालट्रकला कार धडकल्याने दोन जण जागीच ठार झाले,तर४जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांनमध्ये पिंपळगाव बसवंत येथील तरुण व नाशिक येथील मुलाचा तर जखमीन मध्ये ३महिलाचा समावेश आहे.अपघात इतका भीषण होता की,कारचालकास पत्रा कापून बाहेर काढावे लागले.
अधिक माहिती अशी की,नाशिक येथील जयंतराव श्यामसुंदर सांत्रास हे नाशिक महापालिकेच्या अग्नीशमन विभागात सेवेत आहेत.त्याची बहिण उर्मिला सरडे ह्या पुण्यात राहतात,त्याच्या मुलीचे शनिवार दि.१९ रोजी लग्न असल्याने जयंतराव सांत्रास त्यांच्या पत्नी मोहिनी,मुलगा आर्यन तिघेही राहणार नाशिक शिंगाडा तलाव सारडा सर्कल-नाशिक येथील असून मुलगी देवयानी वाळेकर,जावाई भुषण वाळेकर रा.पिंपळगाव बसवंत आणि सासू उषा शरद लोहारकर हे सर्व स्विफ्ट कारने(MH15-DS-7665)शुक्रवारी सकाळी नाशिकहुन पुण्याकडे निघाले होते.संगमनेर शहराजवळ मालपाणी स्कवेअर जवळ मालट्रक GJ06Y8386 ही वळण घेत असताना कारने जोराची धडक देत धक्कादायक अपघात घडला.
सोमवार, जानेवारी १४, २०१९
अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी
अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा:आदिवासी बांधवांची मागणी
जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे
जिल्हा परिषद मराठी शाळांचा दर्जा उचावला:अशोकराव भांगरे
गुरुवार, डिसेंबर २७, २०१८
बिबट्या गायीच्या आस-याला !
काल पासून अहमदनगर जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठला असला तरी प्रचंड प्रमाणात थंडीची लाट निर्माण झाली आहे.पशु ,पक्षी ,प्राणी कुठे तरी आपलाआस्रा शोधताना दिसतात .
अशाच प्रकारची घटना आश्वी ता.संगमनेर या ठिकाणी घडताना आपल्याला पहावयास मिळते. हा अदभुत क्षण थंडी पासून बचाव करण्यासाठी थेट बिबट्या गाईच्या गोठ्यातच गाईच्या आसर्याला बसलेला आपणांस पहावयास मिळतो.