Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर १२, २०२१

24 तासांत घेतला बदला , 3 दहशतवाद्यांचा खात्मा


 जम्मू- काश्मिरात काल 5 भारतीय जवानांना वीरमरण आले होते . याचा बदला लष्कराने अवघ्या 24 तासांत घेतला आहे . पुंछनंतर शोपियाँमधील इमामसाहब परिसरातील चकमकीत लष्कराने अजून तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला . तसेच , मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बिहारमधील वीरेंद्र पासवान याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.