Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २९, २०२०

पिपरी नारंडा येथील गावातील गोठ्याला आग




अनर्थ टळला हे विशेष

गौतम धोटे : आवारपूर
कोरपना तालुक्यातील पिपरी येथील गावातील एका गोठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. ही घटना आज 29 एप्रिल, बुधवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली.
आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, शिवार फाटा, कडबा आदी जळून खाक झाला. सदर गोठा किशोर पावडे यांच्या मालकीचा आहे. आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
सदर घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी दिलीप देठे , हरिचंद्र अहिरकर यांनी केला.आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन वाहन दाखल आवारपूर येथील सिमेंट कंपनीच्या अधिकारी यानी छान कार्य केले जाते आणि बऱ्याच वेळी मद्यथीसाठी सर्वात पुढे असते . होते. वृत्त लिही पावेतो आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. गडचांदूर पोलीस ठाण्यात तील पोलीस साहेब पाटील यांनी सिमेंट कपणीला वेळीच फोनवरून अग्निशमन दलाच्या वाहनासाठी अदिकच पर्यंत केले हे विशेष.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.