Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०६, २०२०

वीजनिर्मितीवर कोरोना इफेक्ट:चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सर्व 7 संच बंद,


चंद्रपूर:ललित लांजेवार/पवन झबाडे:
वीजनिर्मितीवर कोरोना इफेक्ट, 

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सर्व 7 संच बंद,

 काही तासांपर्यंत 500 MW क्षमता असलेले 2 संच करत होते 930 MW वीजनिर्मिती, 

संध्याकाळी विजेची मागणीच नसल्याने हे 2 कार्यरत संच बंद करण्याचा झाला निर्णय, 

या काळात संचांच्या देखभालीची कामे केली जाणार, 

मागणी वाढताच संच टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय,

मागणी नसल्याने वीजनिर्मिती संच बंद करण्याची ऐतिहासिक घटना

या संचाची ऐकून क्षमता 2920 मेगावॅट इतकी आहे मात्र या पूर्णच्या पूर्ण संच बंद झाल्याने उत्पादन शून्य झालेले आहे.  हे संच बंद झाल्याने कोट्यावधीचा फटका बसणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.