Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०७, २०१९

खैरी धरणाच्या घश्याला पडली कोरड

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

- धरणांमध्ये फक्त १८ टक्के जलसाठा शिल्लक.

-  पुढील काही महिने कारंजा शहराला आणि तालुक्यातील गावांना याचं धरणावरून होणार पाणीपुरवठा.

-  समोरील काही दिवसात येणाऱ्या परिस्थितीला प्रशासनाच्या काहीच उपाययोजना नाही.

-  मागील नऊ महिन्यापासून पाण्याच्या टाकीचे पाईप लिक असून टेकडीच्या पायथ्यासी शेकडो लिटर पाण्याचा अपयव्य होत आहे.

-  स्थानिक नागरिकांनी सिमेंट आणि रेतीचा पाणवठा बांधून मोटर लावून चक्क पाणी नेले घरी.

-  तरी पण कारंजा नगरपंचायत प्रशासनाला जाग नाही.

-  दर ५ ते ६ दिवसाने नळाला येते पाणी.

-  सार्वजनिक नळांच्या टोट्या खराब असल्याने पाण्याचा होत आहे अपयव्य.

- शहरामध्ये चक्क दिसतो आहे पाण्याचा अपयव्य.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.