Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

पाकिस्तानच्या धुण्याचे होणार वांदे

नागपूर/प्रतिनिधी:
Image
पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करत व्यास, रावी आणि सतलज नद्यांचं भारताच्या वाट्याचं अतिरिक्त पाणी रोखण्याचा महत्वपूर्ण निर्णय नितीन  गडकरी यांनी घेतला हा संदेश गडकरी यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिला . या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे अतिरिक्त पाणी पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या नद्यांमध्ये वळवण्यात येईल, असे गडकरींनी यांनी सांगितले.पाकिस्तानचे पाणी भारताने बंद केल्या नंतर पाकिस्तानचे चांगलेच वांदे होणार आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.