Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, ऑक्टोबर ११, २०१८
रविवार, जुलै ०८, २०१८
पत्रकारों का जेल भरो आंदोलन
- 12 जुलाई को नागपुर अधिवेशन में होगा "चड्ढी-बनियान" मोर्चा
पालघर । पालघर में पत्रकारों का जेल भरो आंदोलन से सहमे पुलिसकर्मी। इस आंदोलन में सैकड़ों पत्रकारों ने सड़क पर उतर कर पुलिस प्रशासन और सरकार की लापरवाही का जमकर विरोध किया। पालघर जिला के SP मंजूनाथ शिंगे के दो तरफा रवैये की सभी पत्रकार संघो ने तीव्र निंदा की।
गत दिनों पालघर पुलिस द्वारा दो पत्रकार राम परमार व मोहम्मद हुसैन पर झूठा केस दर्ज कर उन्हें गलत तरीके से गिरफ्तार किए जाने के मामले में आज पालघर, ठाणे ग्रामीण, मुंबई सहित कई दूसरे शहरों और राज्य के पत्रकार संघो ने मिलकर एक साथ जेल भरो आंदोलन किया।
श्रमजीवी संगठना के अध्यक्ष विवेक पंडित ने इस आंदोलन का समर्थन करते हुए कहा कि साल 2017 में नए संसोधन के तहत धारा 353 में हुए उलटफेर की कड़ी निंदा की। धारा 353 के तहत पुलिस कर्मी अब अपने मनमानी को अंजाम दे रहे है क्योंकि इस धारा के तहत जमानत नही मिल पाती। पहले इस धारा के तहत ज़मानत मिल जाती थी। आगे उन्होंने कहा जी यही कारण है की 2 पत्रकार इनके शिकार हुए है। पत्रकार स्वतंत्र भारत के चौथे आधार स्तम्भ है उनकी आज़ादी कोई नही छीन सकता।
आंदोलन में शामिल हुए पत्रकारों ने बताया कि दोनों पत्रकार खबर की जानकारी हासिल करने गए थे लेकिन पालघर पुलिस के अधिकारियों को यह रास नही आ रहा था इसलिए उन्हें जानबूझकर जेल में ठूसा गया। आज इस आंदोलन का छोटा रूप पालघर पुलिस ने देखा। आगे इस आंदोलन का बड़ा रूप नागपुर के अधिवेशन सत्र में दिखेगा। जब चौथा स्तंभ अपने हक़ व न्याय के लिए अर्धनग्न अवस्था मे अपना विरोध प्रदर्शन करेगा।
नागपुर अधिवेशन में 12 तारीख़ के दिन देशव्यापी आंदोलन में हजारों की संख्या में पत्रकारों के पहुँचने वाले है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इस मामले को गंभीरता से लेते हुए तत्काल ड्यूटी पर मौजूद उन पुलिसकर्मियों को निलंबन करने की मांग पत्रकारों एवं संघ ने की।
12 जुलाई को नागपुर अधिवेशन में "चड्डी बनियान आंदोलन" कर विरोध प्रदर्शन की तैयारी मे सभी पत्रकार जुटे है ताकि पुलिस वालों द्वारा पत्रकारों पर IPC की धारा 353 का गलत इस्तेमाल कर उन्हें गिरफ्तार किए जाने के मामले पर रोक लग सके और पालघर पुलिस द्वारा कि गई कार्यवाई की निष्पक्ष जांच कर दोनों पत्रकारों के खिलाफ दर्ज मामलों को वापस लिया जा सके। सभी दोषी पुलिस अधिकारियों के खिलाफ कड़ी से कड़ी कार्यवाई की जाए।
पालघर जिल्हा पत्रकार समन्वय समिति के साथ संलग्न होकर इस आंदोलन में कई अखबारों एवं न्यूज़ चैनल के पत्रकार जिनमे प्रमुख रूप से प्रभाकर कुडालकर, रामाकांत पाटिल, जय सिंह, महेश गुप्ता, अरुण कुमार गुप्ता, प्रासंजीत इंगले,राजा मयाल, प्रतीक ठाकुर, शशि शर्मा, आर एस यादव, विजय गायकवाड़, बसंत अग्रहरि, प्रवीण नलावाड़े सहित सैकडों पत्रकारों ने भाग लिया।
पालघर जिल्हा पत्रकार संघ, युवा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद, दि प्रेस क्लब ऑफ वसई विरार, वसई विरार महानगर पत्रकार संघ, क्राइम रिपोर्ट्स वेलफेयर एसोसिएशन के साथ-साथ कई सामाजिक संगठन जिनमे प्रमुख श्रमजीवी संगठन, आदिवासी दलित सेना एवं वकीलों की बार काउंसिल ने भी जाहिर समर्थन दिया।
शुक्रवार, मे ०४, २०१८
बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन
बुधवार, मार्च १४, २०१८
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
गुरुवार, मार्च ०८, २०१८
"राष्ट्रवादी"च्या महिला आक्रमक;महिला सुरक्षिततेसाठी महिलादिनी आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी: इकीकडे जगभरात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात असतांना मात्र दुसरीकडे चंद्रपूर येथे प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेस वतीने राज्यात महिलांवरचे वाढते अत्याचाराच्या विरोधात राज्यशासनाचा मूकपने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.गुरुवार, मार्च ०१, २०१८
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन
शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८
युवक काँग्रेसचे 'पकोडा' आंदोलन
निवडणुकीदरम्यान युवकांना विशेष करून सुशिक्षीत बेरोजगारांसाठी वर्षाकाठी २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन भाजपाचे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्याच अन्य नेत्यांनीही युवकांना देत त्यांना प्रभावीत केले. मात्र, साडेतीन वर्षाच्यावर केंद्रात आणी राज्यात भाजप सरकारच्या सत्तेचा कार्यकाळ उलटला आहे. तरीही देशात रोजगार निर्मितीत वाढ होणे दुरच, प्रत्यक्षात रोजगार निर्मिती घटून बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. मेहनत करून विद्यापीठाच्या उच्च पदव्या मिळविणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देऊन बेरोजगाराच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. यामुळे भाजप सरकारच निषेध करण्यासाठी शनिवारी संतप्त झालेल्या बेरोजगारांनी येथिल गांधी चौक येथ माजी खासदार नरेश पुगलीया व युवा नेता राहूल पूगलीया यांचा मार्गदर्शनात एन.एस.यु आय.( NSUI ) चा वतीने भाजपचा पकोडे तळून विद्यमान सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.
गुरुवार, फेब्रुवारी ०८, २०१८

उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन

सोमवार, जानेवारी २२, २०१८
मराठी शाळा बंद करण्यात येऊ नये: मनसेचे हाप पॅन्टवर आंदोलन
सोमवार, डिसेंबर ०४, २०१७
जिल्हापरिषदे समोर आंदोलनाचा सपाटा..
अंगणवाडी सेविकांचे जिल्हापरिषदेसमोर धरणे आंदोलन
चंद्रपूर/प्रतिनिधी:आपल्या विविध प्रलंबित व न्यायिक मागण्यांना घेऊन आज अंगणवाडी सेविकांनी जिल्हापरिषद समोर धरणे आंदोलन केले . १ हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना गेल्या ५ महिन्यांपासून मानधन मिळालं नाही. सरकारने सांगितल्या प्रमाणे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला ऑनलाईन मानधन देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.जून महीपासून ते आज पर्यंत अंगणवाडी सेविकांचे मानधन मिळाले नाही. या मुळे अंगणवाडी मदतनीस व सेविकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. दिवाळीमध्ये सरकारने आश्वासन दिल होत तुम्हाला मानधन २ हजार रुपये वाढवून दिल्या जाईल आणि आता नवीन जीआर काढून फक्त १ हजार दिल्या जाईल असे नमूद केले आहे. त्यामुळे हि अंगणवाडी सेविकांची व मदतनीसांची फसवणूक असल्याचे हि यावेळी सांगण्यात आले. या सरकारने खोटी आश्वासने देऊन आम्हाला अंधारात ठेवले असेही या वेळी आदोलनकर्त्यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी मदतनीस व सेविकांची उपस्थिती होती.
रविवार, नोव्हेंबर २६, २०१७
चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली
चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शहरातील तुकूम परिसरात दुपारच्या सुमारास मराठी पाट्यासाठी आंदोलन करत मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी दुकान चाळीतील इंग्रजी पाट्यांना काळफासत इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून टाकली.
शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुपारी हा प्रकार घडला.तुकूमपरिसरात दुपारी मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या हातात मनसेचे झेंडे देखील होते. मराठी पाट्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात येत होत्या. यानंतर या कार्यकर्त्यांनी अचानक इंग्रजी पाट्यांना लक्ष करत काळफ़ासले आणि काही इंग्रजी बॅनरही फाडले.अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली.
चंद्रपुरात मनसेने नवीन शाखेचे उदघाटन केल्या नंतर मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलने केले होते.आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी आक्रमक झाली आहे.
मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७
दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो
नागपूर/प्रतिनिधी : दारूला महिलांचे नाव दिले तर दारूची अधिक विक्री होईल असं म्हणणाऱ्या गिरीश महाजनांचा नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दारूच्या बाटलीवर कमळ चिन्ह लावून कलेक्टर ला दारूच्या बाटल्या दिल्या.
केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार आहे, त्यामुळे भाजप चे फॉलोवर अधिक आहे त्यामुळे बाटली वर मोदी किंवा कमळ लावले तर अधिक विक्री होऊ शकते अस राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष अलका कांबळे यांनी सांगितले. तसेच हा महिलांचा अपमान असून गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यानी त्यांना राजीनामा मांगवावा असे अलका कांबळे यावेळी म्हणाल्या.
दारूची विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांची नावे द्यावीत असा अजब सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याचे वृत्त सर्वत्र गाजले होते. बाजारात ज्या उत्पादनांना महिलांचे नाव दिले आहे. त्यांची विक्री अधिक होते, ही वस्तुस्थिती आहे. तंबाखूजन्य पदार्थांनाही विमल, सुमन अशी बहुतांशी महिलांचीच नावे दिल्या गेली आहे. त्यामुळं सातपुडा साखर कारखान्याने मद्य विक्री वाढवण्यासाठी दारूचं नाव 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' करावे असे गिरीश महाजन म्हणाले होते.
रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७
वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दिवसेंदिवस जंगल नष्ट होत असल्यामुळे वन्यजीव शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या जीविताचे व शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान करतात परंतु वन्यजीवांची हत्या झाल्यास होणाऱ्या शेतमालाची नुकसानभरपाई मात्र अत्यल्प दिले जाते शिवाय ही भरपाई देखील बऱ्याच कालावधी नंतर दिली जाते.
ह्या अन्यायाविरोधात राजुरा तालुक्यातील शेतकरी किसान क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली मागील ८ दिवसापासून वनविभागाच्या कार्यालया समोर उपोषणाला बसले असून आमदार अँड संजय धोटे ह्यांनी ह्या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.ह्यावेळी बोलताना आमदार अँड संजय धोटे म्हणाले की उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचे प्रशन योग्य असून पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या निदर्शनास ह्या मागण्या आणून देवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू व आगामी अधिवेशनातही शेतकऱ्याच्या मागण्या शासनाच्या लक्षात आणून देवू.
शेतकऱ्यावर अन्याय होवू न देण्याचीच शासनाची भूमिका असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.ह्यावेळी वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल,भाजपा किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, भाजपा शहर महामंत्री सय्यद कुरेशी,मंगेश श्रीराम,बाबुराव जीवने,अनिल दुबे,कैलास कार्लेकर उपस्थित होते.
उपोषणकर्त्याच्या वतीने उपोषणकर्ते व माजी जि.प.सदस्य गणेश झाडे ह्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या आमदार मोहदया समोर मांडल्या.ह्यावेळी तालुक्यातील शेतकरी व वनविभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










