कोविड - महामारीच्या संकटात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जबाबदारी घेत सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता . त्याप्रमाणे 306 अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे 15 कोटी 30 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून याची माहिती दिली . राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड . यशोमती ठाकूर यांनी याआधी याची माहिती दिली होती .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments