Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १५, २०२१

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच लोकशाही बळकट झाली-डॉ.मंगेश गुलवाडे


भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की संविधानाच्या निर्मिती मुळे भारतात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे भारतीय लोकशाही ही अधिका - अधिक बळकट झाली असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात
महापौर राखीताई कंचर्लावार,स्थायी समिती सभापती रवी आस्वानी,मनपा सभागृह नेते संदीप आवारी,महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे,रवींद्र गुरनुले,अनु.जाती मोर्चा महानगर अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, भाजपा सचिव रामकुमार आक्कापेललीवार, झोन सभापती राहुल घोटेकर,नगरसेविका सविता कांबळे, वंदना जांभुळकर,शीतल गुरनुले, खुशबू चौधरी,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी,पूनम तिवारी, तुषार मोहुर्ले, अनु.जाती मोर्चा महामंत्री निलेश हिवराळे, सागर भगत,राजेश थुल, भाजपा सचिव स्वप्नील कांबळे,राहुल बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती....

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.