Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०

सुजलामच्या स्वप्नात गोसेखुर्दने माजविला कहर gosekhurd




सावली/ प्रतिनिधी
वैनगंगेला गेल्या शंभर वर्षांत जेवढे महापुर आले नाहीत तेव्हढे महापुर या वर्षात आता आले आहे. वैनगंगेच्या नदी तीरावर वसले एक गाव भान्सी ता. सावली. जि. चंद्रपूर हया गावाला पुराच्या पाण्यानी वेढलेले आहे. शेतीमध्ये पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास महापुराने हिरावुन घेतला आहे. तरी तलाठी साचा क्र. 16कापशी, मा. तहसीलदार सावली, मा. कृषी अधिकारी सावली यांनी, भान्सी, चक वढोली, वढोली चक, ऊपरी चक ईत्यादी गावाचे त्वरीत सर्व्हे करुन, शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य सहकार्य करा, असे पुरपिडीत शेतकऱ्यांची शासकीय यंत्रणेला कळकळीची विनंती आहे. गोसीखुर्द आणि ईतर वरील धरणाचे दरवाजे बंद करा, आणि वैनगंगेच्या काठावरील खालच्या गावाला वाचवा वैनगंगेच्या काठावरील जनतेची मागणी आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.