Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे ०९, २०२०

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये


सामाजिक कार्यकर्ते इंजि. विजय खैरनार यांचे आवाहन!


येवला : सध्या कोरोना व्हायरसचया भितीने सर्व  लाॅकडाऊन असल्याने नागरिकांनी विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते विजय खैरनार यांनी केले आहे. सहकार्य करा कोरोना व्हायवरसाला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे असे आहे.आज देशात कोरोना व्हायरस सारखा भयंकर रोग पसरत आहे त्यामुळे सपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहेत या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये कोरोना व्हायरसला जर हरवायाचे असेल तर घरी रहा हेच एक मात्र उपाय आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपण घरीच थांबावे कोणीही बाहेर फिरू नये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण सर्वानी विचार करून घरी थांबून यासाठी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करावे आपण व आपल्या घरातील प्रत्येकाला बाहेर जाऊ देऊ नका स्वत: बरोबर आपण आपल्या परिवाराची सुरक्षितेची काळजी घेऊन प्रशासनला सहकार्य करावे परिसरातील गावा गावात बाहेरगाव वरून नागरिक आले आहेत त्यांनी तपासणी करून द्यावी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणीही घराबाहेर निघू नये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होऊ नाही म्हणून नागरिकांनी घराबाहेर निघू नये त्यामुळे नागरिकांनी सरकारला सहकार्य करून कोरोना रोखण्यासाठी घरातच राहावे इतर गावातील लोकांना आपल्या गावात येऊ देऊ नका तसेच आपण देखील घर सोडू नका घरात राहा काळजी घ्या आपण घरी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते इंजि.विजय खैरनार यांनी नागरिकांना केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.