लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा :मुंबई दि 23: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.70 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.14 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 33.12 टक्के, रावेर 35.15 टक्के, जालना 37.91 टक्के,औरंगाबाद 35.42 टक्के, रायगड 38.74 टक्के, पुणे 27.17 टक्के, बारामती 35.58 टक्के, अहमदनगर 34.73 टक्के, माढा 33.41 टक्के,सांगली 34.56 टक्के, सातारा 34.84 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 39.93 टक्के, कोल्हापूर 42.04 टक्के, हातकणंगले 39.68 टक्के.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, एप्रिल २३, २०१९
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
प्रचार संपला ; 11 एप्रिलला मतदान पोलींग पार्टी 10 एप्रिलला होण
कर्मचाऱ्यांना मतकर्तव्याचा हक्क देणारी प्रणाली
लोकसभा निवडणुकीतील 8 उमेदवारांना नोटीस चंद्रपूर दि. 26 मार्च : 11 एप्रिल रोजी होणाऱ्य
आचारसंहितेचा भंग:प्राध्यापकला निवडणूक विभागाची नोटीस सोशल माध्यमासंदर्भातील पहिल्या तक्रारीची चंद
बांगडेच्या उमेदवारीला काँग्रेस -राकां पदाधिकाऱ्यांचा विरोध बाळू धानोरकर यांना तिकीट देण्याबाबत पदाधिकाऱ्या
एकच बोला “दूध” की “दारू” श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामीच्या एंट्रीने
- Blog Comments
- Facebook Comments