Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल २३, २०१९

दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.70 टक्के मतदान

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा :  

मुंबई दि 23:  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.70 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
14 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 33.12 टक्केरावेर 35.15 टक्के, जालना 37.91 टक्के,औरंगाबाद 35.42 टक्केरायगड 38.74 टक्केपुणे 27.17 टक्केबारामती 35.58 टक्केअहमदनगर 34.73 टक्केमाढा 33.41 टक्के,सांगली 34.56 टक्केसातारा 34.84 टक्केरत्नागिरी-सिंधुदुर्ग 39.93 टक्केकोल्हापूर 42.04 टक्केहातकणंगले 39.68 टक्के.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.