लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा :मुंबई दि 23: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35.70 टक्के मतदान झाले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.14 लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत झालेले मतदान : जळगाव 33.12 टक्के, रावेर 35.15 टक्के, जालना 37.91 टक्के,औरंगाबाद 35.42 टक्के, रायगड 38.74 टक्के, पुणे 27.17 टक्के, बारामती 35.58 टक्के, अहमदनगर 34.73 टक्के, माढा 33.41 टक्के,सांगली 34.56 टक्के, सातारा 34.84 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 39.93 टक्के, कोल्हापूर 42.04 टक्के, हातकणंगले 39.68 टक्के.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, एप्रिल २३, २०१९
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
23 मे च्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज मतमोजनी केंद्रावर प्रवेश मर्यादीत व राखीव चंद
पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विविध पक्षाकडून
वणी येथील कारवाईने उमेदवारांना बसला जबरदस्त धक्का निवडणुकीतील काळा पैसा रोखण्यासाठी आयोगाची व
नागपूरकर व्हिआयपीनी केले मतदानलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानमुंब
17 उमेदवार वैध, 4 उमेदवारांचे अर्ज अवैध चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुक चंद्रपूर दि.26 मा
10 मतदारसंघातील 20 हजार 716 मतदान केंद्रांवर आज मतदान दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रण
- Blog Comments
- Facebook Comments