Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी २२, २०१९

राज्यातील ५५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर

मुंबई/ प्रतिनिधी 

राज्यातील विविध २४ जिल्ह्यांमधील ५५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी २४ मार्च २०१९ रोजी मतदान होणार. याबाबतची मतमोजणी २५ मार्च २०१९ रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली._


💁🏻‍♂ _*ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या*_


ठाणे : ३, रायगड : २०, रत्नागिरी : ११, सिंधुदुर्ग : ४, नाशिक : ४८, धुळे : १८, जळगाव : १२, अहमदगनर : ३, नंदुरबार : ५, पुणे : २०, सोलापूर : ८, सातारा : ४४, कोल्हापूर : ३, औरंगाबाद : ३, उस्मानाबाद : २, परभणी : १, अमरावती : १, अकोला : १४, वाशीम : ३२, बुलडाणा: २, नागपूर : २, वर्धा : २९८, चंद्रपूर : १ आणि गडचिरोली २.


💁🏻‍♂ l पोटनिवडणूक


ठाणे : १, रायगड : १५, सिंधुदुर्ग : ३, नाशिक : ४, धुळे : १, जळगाव : २, अहमदगनर : ४, नंदुरबार : १, पुणे : ३, सोलापूर : ३, सातारा : ६, सांगली : २, कोल्हापूर : ८, बीड : १, नांदेड : ६, उस्मानाबाद : २, परभणी : २, अकोला : ३, यवतमाळ : १, वाशीम : ६, बुलडाणा : २, नागपूर : ६.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.