शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. मात्र हा दुष्काळ वर्धा जिल्ह्यातील तीनच तालुक्यातील नसून संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती हि बिकट आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे.राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
रविवार, ऑक्टोबर २८, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
वर्ध्याच्या कोर्टात कर्मचाऱ्याची आत्महत्या वर्धा/ प्रमोद पानबुडे: वर्धा येथील न्यायाल
सेल्फी काढण्याच्या नादात गेला दोन युवकांचा जीव कारंजा घाडगे: आज दिनांक ५/७/२०२० ला दुप
मुलगी चालवित होती कार; भीषण अपघातात तीन ठारवर्धा : मंगळवारी पहाटे पुलगाव नजीकच्या मलकापूर
वर्ध्याच्या कोरोनाग्रस्त मृत महिलेच्या अंत्यसस्काराला हजर असणाऱ्या १४१ नागरीकांना केले क्वारंटाईन:१३ गावातील 7 किमी अंतरापर्यंतची सर्व गावं सील वर्धा:विशेष प्रतिनिधी: वर्धा जिल्ह्यात
सिंदीजवळ वेयरहाऊसिंग (गोदाम), लॉजिस्टिक्स आणि वितरण हब | INDIAS LARGEST WAREHOUSING,LOGISTICS AND DISTRIBUTION HUB NEAR SINDI आझादी का अमृत महोत्सवविदर्भाची जिल्हानिहाय क्षमता
नापिकीला कंटाळून संपविली जीवनयात्रा !आष्टी तालुक्यातील अंतोरा (माणिकनगर) येथे शेतकऱ्या
- Blog Comments
- Facebook Comments