Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २२, २०१३

दिवसभर पावसाची रिपरिप

चंद्रपूर- गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे कापूस, धानाला लाभ मिळाला आहे. कोरडवाहू शेतीत धानाला या हंगामात एका पाण्याची गरज असते. त्यामुळे तलाव, धरणांतून पिकासाठी पाणी सोडले जाते. मात्र गेल्या चार दिवसांपासून रोज हजेरी लावणाऱ्या या पावसाचा धान व इतर पिकांना लाभ मिळणार आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.