Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, सप्टेंबर १०, २०१३

वीज पडून तीन जण ठार

चंद्रपूर :पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी जिल्ह्यांतील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. या घटनेत अंगावर वीज पडून जिल्ह्यातील तीन जण ठार, तर 5 जण जखमी झाले. राजुरा तह पेल्लोरा येथे लता धोटे, कोरपना तह विरूर गाडेगाव येथे सुरेखा वरटकर, मुल येथे सखू चावरे या तीन माहिलाचा समावेश आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.