कोरोनामुळे - सर्वत्र शाळा बंद होत्या . त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची फि रखडली आहे . त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला . वेळेवर फी न भरणाऱ्या विद्यार्थी - पालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार शाळांना आहे , असे न्यायालयाने म्हटले आहे . राज्यस्थानमधील खासगी विनाअनुदानित शाळांना 15 टक्के फी कमी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते . याविरोधात शाळा संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
विनायकराव पाटील महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिर संपन्न . औरंगाबाद / प्रतिनिधी विनायकराव
फेसबुकचे नाव मध्यरात्री बदलले ; मार्क झुकरबर्ग यांची घोषणा फेसबुकचे- संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी क
महाराष्ट्रात पुन्हा चक्रीवादळ ? 3-4 दिवस राहा सावध पुन्हा - एकदा एक चक्रीवादळ येण्याची भीती
पहिली ते चौथीच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा स
धक्कादायक! पोलीसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार राज्यात- बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवारी) 2
- Blog Comments
- Facebook Comments