विद्यार्थ्यांसाठी - महत्त्वाची बातमी आहे . 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालयं सुरू होणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे . विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत , जिल्ह्यातील कोरोना स्थितीनुसार नियम असतील , असंही त्यांनी सांगितलं . तसेच स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घ्यावा , असंही सामंत म्हणाले .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (शनिवारी) 2
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र स
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार कोसळणार राज्यात- पुढच्या दोन दिवसांत म
कोरोना लस न घेतलेल्यांना ऑफिसमध्ये प्रवेश नाही ज्या सरकारी - कर्मचाऱ्यांनी आतापर्य
धक्कादायक! बहिण भावाचा तलावात बुडून मृत्यू औरंगाबाद- मध्य प्रदेशातून रोजगार साठी आले
सेंट्रल बँकेच्या संथगतीच्या कामकाजाला कंटाळून ग्रामस्थ बँकेला लावणार टाळे स्टार पोलीस टाइम्स / इम्तियाज शेखपैठण ताल
- Blog Comments
- Facebook Comments