Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ३०, २०२१

रेल्वेत मोबाईल चार्जिंगवर 'बॅन'




आगीच्या घटनांमुळे घेतला निर्णय 


नागपूर : अलीकडे देशात रेल्वेमध्ये आगीच्या घटना घडलेल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी आता रेल्वे प्रशासनाने रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमांमध्ये बदल केल्याने हजारो प्रवाशांना फटका बसणार आहे. रेल्वे प्रवासात घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे समजते. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांचा वापर करता येणार नाही.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.