Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १५, २०२०

सरपंचांनी भागवली गावकऱ्यांची तहान





चांप्यात सरपंच करतोय पाणी पुरवठयाचे काम

शिक्षित आणि बदल करण्याची उमेद घेऊन परिवर्तनाची काठी हाती घेऊन निघालेले तरुण काय करू शकतात, याची अनेक उदाहरणे आहेत.


उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी आजारी असल्यामुळे त्यांची प्रकृती खालवली असल्याने गावात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी एका महिन्याच्या जवळपास सुट्टी घेतली असता त्यांच्या प्रकृती बरी नसल्याने ग्रामपंचायतने एकवीस दिवसांची सुट्टी मंजूर केली .गावात पाणी पुरवठा करण्याचे काम एकालाही जमत नसल्यामुळे जवळपास पाणी पुरवठा करण्याचे काम करण्यास एकही मजूर मिळत नसल्याने गावभर तीव्र पाणी टंचाई ची समस्या उद्भवली , गावात पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंचांनी माणसाचा शोध घेतला असता अखेर गावात पाणी पुरवठा करण्यासाठी एकही मजूर मिळत नसल्याने स्वतः उच्च शिक्षित सरपंच अतिश पवार करतोय गावात पाणी पुरवठ्याचे काम सरपंचाच गावं चांपा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.