Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १४, २०२०

रयतवारी येथे विद्युत प्रवाहामुळे शेतकरी मुलाचा मृत्यू तर वडील जखमी



निफन्द्रा ,(प्रतिनिधी )14 :
सावली तालुक्यातील रयतवारी येथील शेतीला पाणी करण्याकरिता गेलेल्या बाप-लेक यांना विद्युत स्पर्श लागल्यामुळे मुलाचा मृत्यु तर वडील जखमी झाले आहेत. नेहमी प्रमाणे शेतीमध्ये भाजीपाल्याला पाणी देण्याकरिता मोटार चालू करण्याकरिता गेला असता मुलाला करंट लागल्यामुळे वडील मुलाला वाचविण्याकरिता प्रयत्न केले असता त्यालाही करंट लागला. त्यामुळे मुलाचा जागीच मृत्यु झाला तर वडील जखमी झाल्यामुळे गडचिरोली येथील दवाखान्यात नेण्यात आले आहे. घटनेची सदर चौकशी व पंचनामा सहायक पोलीस निरीक्षक मस्के, बोलीवार, रूपेश व वाटे एरिया लाइनमैन यांच्या उपस्थित पुढील तपास चालू आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.