चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आणि गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोलीत नक्षलवाद मोठ्या प्रमाणावर आहे.सरकारने येथील बंद उद्योगधंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे. ह्या जिल्ह्यातील लोकांचे ,रोजगार व आर्थिक प्रश्न सरकारने सोडवले नाही आणि युवकांच्या हाताला काम दिलं नाही तर या जिल्ह्यातील लोक नक्षलवादाकडे कसे वळतात, हे आजच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे . त्यामुळं सरकार कोणतीही असो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर असलं पाहिजे.- शरद पवार

Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
नक्षलग्रस्त भागातील किशोरवयीन मुला- मुलींनी केले क्रीडापर्यटनातून मुंबई दर्शन Naxal-affected areas visited Mumbai on a sports tour.गोंदिया जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील
उत्कृष्ट अधिकारी म्हणून संजय हजारे यांचा सत्कार *सहकारी पणन महासंघाच्या आढावा बैठकीत सत्कार*ब्रम्
वन अकादमीच्या प्रशिक्षणार्थी वनधिकाऱ्यानी जाणून घेतला चंद्रपूरचा गोंडकालीन इतिहास | Forest Academy Gond history of Chandrapurवन अकादमी व इको-प्रोचा संयुक्त उपक्रमचंद्रपूर: इक
प्रतापगड यात्रेत नवेगावबांध येथील एका महिला भाविकेचा मृत्यू.कुंभरे कुटूंबियांवर शोककळा. प्रभाबाईच्या दुर्दैवी
कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसादसंजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१४ फेब्रुवारी
गडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा Workshop on Digital Media in Gadchiroli on Saturdayगडचिरोली : शनिवार, दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी द
- Blog Comments
- Facebook Comments