Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर ०५, २०१७

२०हजार रूपये नुकसान भरपाई द्या

गडचिरोली - जिल्ह्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे �शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २०हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी प्रकाश उद्धवराव ताकसांडे माजी उपाध्यक्ष नगर परिषद गडचिरोली, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा,किसान मंच महाराष्ट्र तथा महाराष्ट्र कृषक समाज जिल्हा गडचिरोली यांनी केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.