Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०२, २०१३

भारती.... शब्दच नाही उरले गं....

अमोल मालेकर यांचे अपघातात निधन
चंद्रपूर - दैनिक सकाळ कार्यालयातील कर्मचारी भारती टोंगे यांचे पती अमोल मालेकर (वय ३२) यांचे भद्रावतीजवळ अपघातात निधन झाले.
भारती.... शब्दच नाही उरले गं.... का??? काळाने अशी झडप घातली गं.... की तुझा अगदी नवा नवा संसारच उध्वस्त केला.... आत्ता तर कुठे सावरली होतीस, ख-या अर्थाने स्वत:चं आयूष्य जगायला लागली होतीस.... आणि.... अचानक जीजूंवर ही काळाची झडप.... सर्वसामान्य मुलींपेक्षा जरा अधिक वेळ घेऊन योग्य वराची तू वाट पाहिलीस... आणि काळाने तोही हिरावून घ्यावा..... हे न्याय्य नाही.....

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.