Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०५, २०२२

Maharashtra Governor greets people on Vijayadashmi | विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 विजयादशमी निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

 

            मुंबई, दि. 4 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विजयादशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

            विजयादशमीचा सण दुष्प्रवृत्ती वरील सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होतोहा संदेश या सणाच्या माध्यमातून अधोरेखित होतो.

            यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंदसुखआरोग्य व भरभराट घेऊन येवो या अपेक्षेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा  देतोअसे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

००००

 

 

      The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has greeted the people on the auspicious occasion of Vijayadashmi. In his message, the Governor has said:

 

      “The festival of Vijaya Dashmi or Dussehra symbolizes the victory of the good over the forces of evil. The festival underlines the message that Truth will always prevail.  May the festival bring peace, prosperity, good health and happiness to all.  I extend my heartiest greetings to the people on the joyous occasion of Vijaya Dashmi.”

००००


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.