राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत . त्यातच आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली . सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल , असं देखील सांगण्यात आलं .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
तुम्ही घ्या विकत , अर्धी रक्कम सरकार भरेल मोदी सरकार - शेतकऱ्यांचे उत्पन
मनमोहन सिंग एम्स मध्ये दाखल,आरोग्यमंत्री एम्समध्ये पोहोचले माजी- पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती
मराठवाड्यात 7,883 किमी रस्ते व 1,114 कोटींचे नुकसान गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीमुळे मराठ
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ' गति शक्ति ' योजनेची सुरुवात पंतप्रधान- नरेंद्र मोदी आज 11 वाजता आर्थि
धक्कादायक! विष प्राशन करुन शेतकऱ्याची आत्महत्या प्रतिनिधी /इम्तियाज शेखपैठण- तालुक्
पैठणच्या तहसीलदारांसह दोघांवर गुन्हा,वाळू उपसा करून देण्यासाठी प्रति महिना केली होती १ लाख ३० हजारांची मागणी औरंगाबाद- वाळूचा " अवैध उपसा करून ति
- Blog Comments
- Facebook Comments