राज्यात- सध्या पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत . त्यातच आता पहिली ते चौथीच्या शाळा दिवाळीनंतर राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी दिली . सध्या सुरू असलेल्या माध्यमिक शाळा व त्यातील विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन शासन स्तरावरुन त्यासंबंधीचा अंतिम निर्णय काही दिवसांत होईल , असं देखील सांगण्यात आलं .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
सेंट्रल बँकेच्या संथगतीच्या कामकाजाला कंटाळून ग्रामस्थ बँकेला लावणार टाळे स्टार पोलीस टाइम्स / इम्तियाज शेखपैठण ताल
प्रत्येक कलाकाराला 5 हजार रूपये , उद्धव ठाकरेंची घोषणा कोरोनामुळे- सांस्कृतिक आणि कला क्षेत्राती
महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार कोसळणार राज्यात- पुढच्या दोन दिवसांत म
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झटका ; गॅस 265 रुपयांनी महागला दिवाळीच्या - पहिल्याच दिवशी केंद्र स
धक्कादायक! पोलीसाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार राज्यात- बलात्काराच्या घटना वाढतच चालल्या
ब्रेकिंग- शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर , ठाकरे- सरकारची घोषणा राज्यात जून ते ऑक्टो
- Blog Comments
- Facebook Comments