Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १०, २०२१

लॉकडाऊनमुळे अडचणीत आल्याने मंडप व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या.

औरंगाबाद - संपूर्ण देशात कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले होते. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने नैराश्यात जात औरंगाबाद शहरातील ३४ वर्षीय तरुण मांडव व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पाडेगाव भागातील सैनिक कॉलनीत घडली असून भाऊलाल हिरालाल वाणी (३४) रा. माजी सैनिक कॉलनी असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.