Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८

सेल्फीने घेतला दोघांचा जीव


स्मार्टफोन आल्यापासून सेल्फी घेण्याची हौस अनेकांना आवारत नाही. त्यामुळेच अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मोहर्रमनिमित्त आदिलाबाद येथून आलेले ५ युवक बुधवारी सेल्फीच्या नादात नदीच्या पात्रात बुडाले. यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघांवर उपचार सुरू आहे.

 best selfie stick   


झरी जामनी तालुक्यातील राजूर (गो) येथे मोहर्रमसाठी हे पाचही जण येथे आले होते. बुधवारी ते पैनगंगेत स्नासासाठी गेले असता, नावेत बसून सेल्फी काढण्याची त्यांना इच्छा झाली. नदीच्या मध्यभागी जाऊन सेल्फी काढताना त्यांचा तोल जाऊन नाव उलटली व सर्व युवक पाण्यात बुडाले. या अपघातात शेख अर्षद (१४), शेख सुफीर सिराज (१६) या दोघांचा मृत्यू झाला. सय्यद उमेद (१८) हा गंभीर आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.