१९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीत सहभागी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समता सैनिक भालचंद्र राजाराम लोखंडे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.१९६८ च्या जातीय दंगलीत त्यांना कारावास भोगावा लागला. मात्र शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी पुन्हा दलाचे कार्य सुरू केले, ते शेवटच्या श्वासापर्यंत. एसएसडी व रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील समता सैनिक हरविल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, सप्टेंबर २६, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचे निधननागपूर: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री,
नही रहे अटल बिहारी वाजपेयी ?राजनाथ सिंह के बयान से हुआ था कंफ्यूजननई दिल्ली:
संपत रामटेके यांचे निधनसिकलसेल
रामदास आठवलेंना मातृशोकरिपाइं र
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर उमटल्या प्रतिक्रिया माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी
आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे निधन चंद्रपूर/प्रतिनिधी:सत्य शोधक समाजाचे जिल्हा महासच
- Blog Comments
- Facebook Comments