Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून २८, २०१८

कारंजाच्या रस्त्यांवर लागले ब्रेकर्स;युवकांच्या मागणीला यश

 कारंजा/प्रतिनिधी:
  शहरातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना खुप ञास सहन करावा लागत होता .वारंवार होणारे अप्धात   अतिशय वेगाने वाहत असलेले वाहने आता त्यांचा वेग हा गतिरोध कामुळे कमी झालेला आहे.
   शहारा लगत असलेले खेडे त्यातील बहुतांश नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना होत आसलेला त्रास हा कमी झालेला आहे.आताच काही दिवसांआधी एक वृद्ध नागरिकाचा या महामार्ग ओलांडताना जीव गेला याचीच दखल घेत करांजातील युवकांनी ऐकत्र येऊन गतिरोधक लावण्याकरिता पाऊल उचलले व त्या उचललेल्या पाऊलाला यश मिळाले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.