Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७

नैसर्गिक आपत्तीचा निधी मिळाला शेतकऱ्याला

 वरोरा/ प्रतिनिधी:
जामनी येथील शेतकरी श्री नथ्थु चतुर यांच्या शेतात अचानक वीज कोसळल्याने यांच्या मालकीचे शेतउपयोगी दोन बैल मृत पावले होते.त्या करिता शासनाची मदत निधी म्हणून आज आमदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती निधीचा ५००००/- रुपयांचा चेक देण्यात आला. त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणखी शेतीपयोगी वस्तू घेण्यास मदत होणार आहे मिळालेल्या  निधीने शेतकऱ्याने आमदार धारकऱ्यांची धन्यवाद व्यक्त केले
मदत निधी देतांना तहसीलदार गोसावी साहेब,प्रमोदभाऊ मगरे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ,मनीष जेठानी युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्री कुमरे तलाठी मांगली साझा, मंडळ अधिकार भांदक्कर,सरपंच विजय दातारकर,तारानाथ पावडे,बबन चतुर शिक्षक व अनेक गावकरी उपस्तीत होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.