Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर १३, २०१३

नवरात्रोत्सवाच्या गर्दीत चेंगराचेंगरी, ५० ठार

दतिया जिल्ह्यातील रतनगड माता मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत भाविकांचा आकडा ५५ वर पोहोचला असून १०० भाविक जखमी झाले आहेत. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने आज मंदिरात भाविकांची रीघ लागली होती. त्यातच सिंध नदीवरचा पूल कोसळल्याची अफवा पसरल्यानेच ही भयंकर दुर्घटना घडली.
------------------------------------------




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.