Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

wadi Nagpur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
wadi Nagpur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, एप्रिल १०, २०२२

 राज्य में लू की चेतावनी, अगले 5 दिन महत्वपूर्ण - Warning of heat wave in the state, next 5 days important - IMD

राज्य में लू की चेतावनी, अगले 5 दिन महत्वपूर्ण - Warning of heat wave in the state, next 5 days important - IMD

12 जिलों को यलो अलर्ट जारी
नागपूर:
राज्य में तापमान दिन-ब-दिन बढ़ता ही जा रहा है। और स्थिति चिंताजनक होती जा रही है। एक ओर जहां बेमौसम बारिश का संकट है, वहीं गर्मी तेजी से बढ़ती जा रही है. इसको लेकर मौसम विभाग ने अलर्ट जारी किया है।

राज्य की आईएमडी वेबसाइट ने राज्य में लू चलने की चेतावनी दी है. आज से 10.11 से 12 अप्रैल के बीच विदर्भ में भीषण गर्मी पड़ने का अनुमान है। मौसम विभाग ने यह भविष्यवाणी की है। इसलिए नागरिकों से अपील है कि सावधानी बरतें।

राज्य के कई हिस्सों में तापमान 40 से 42 डिग्री सेल्सियस है। भीषण गर्मी के महीनों के दौरान न्यूनतम तापमान में तेजी से वृद्धि हुई है।

वाशिम, वर्धा, चंद्रपुर और अमरावती में तापमान 42 डिग्री से ऊपर है। सबसे ज्यादा तापमान अमरावती में रिकॉर्ड किया गया। मौसम विभाग ने दक्षिण विदर्भ में एक और पांच दिनों तक लू चलने का अनुमान जताया है।

उत्तरी महाराष्ट्र के रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सतारा, अहमदनगर, जलगांव और नागपुर, चंद्रपुर, भंडारा, अकोला और भंडारा जिलों में लू देखी गई। इन जिलों को अगले दो से तीन दिनों के लिए येलो हीट अलर्ट जारी किया गया है।
Warning of heat wave in the state, next 5 days important - IMD
Yellow Alert issued to 12 districts
The temperature in the state is rising day by day. And the situation is becoming worrisome. While there is a crisis of unseasonal rains, on the other hand, the heat is increasing rapidly. The meteorological department has issued an alert against this background.

The state's IMD website has warned of a heat wave in the state. From today, between 10.11 and 12 April, a big heat wave is expected in Vidarbha. The meteorological department has made this forecast. Therefore, citizens are urged to take care.

The temperature in many parts of the state is 40 to 42 degrees Celsius. The minimum temperature has risen sharply during the hot summer months.

The temperature in Washim, Wardha, Chandrapur and Amravati is above 42 degrees. The highest temperature was recorded in Amravati. The meteorological department has forecast another five days of heat wave in South Vidarbha.

Ratnagiri, Sindhudurg, Kolhapur, Sangli, Satara, Ahmednagar, Jalgaon in North Maharashtra and Nagpur, Chandrapur, Bhandara, Akola, Bhandara districts in some parts of the heat wave has increased. Yellow heat alert has been issued to these districts for next two to three days.

मंगळवार, एप्रिल ०७, २०२०

MSEB इंजिनियर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरची भरीव मदत:CM फंडला 11 लक्ष रुपयाची देणगी

MSEB इंजिनियर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरची भरीव मदत:CM फंडला 11 लक्ष रुपयाची देणगी

नागपुर/प्रतींनिधी:
नागपूर एमएसईबी इंजिनिअर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लक्ष रुपयांचा धनादेश आज ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक तथा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही मोलाची मदत विद्युत अभियंता सोसायटीने सामाजिक जाणिवेतून दिली आहे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे डॉ.नितीन राऊत म्हणाले.

एमएसईबी इंजिनिअर्स सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल बामनोटे, उपाध्यक्ष पंकज कोलते, सचिव आशिष पहुरकर, कोषाध्यक्ष आकाश राजूरकर, संचालक सचिन महल्ले, श्रीमती निशा चौधरी यांनी धनादेश पालकमंत्र्याकडे सुपूर्द केला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

शनिवार, मार्च २१, २०२०

 (PRSI) Nagpur Chapter नागपुर में उनके बुज़ुर्ग/ वरिष्ठ स्वजनों की करेंगा मदत

(PRSI) Nagpur Chapter नागपुर में उनके बुज़ुर्ग/ वरिष्ठ स्वजनों की करेंगा मदत



नागपूर/
21 मार्च 2020 कोरोना संकट में पीआरएसआई की विनम्र पहल पब्लिक रिलेशन्स सोसाइटी ऑफ इंडिया (PRSI) नागपुर चैप्टर ने कोरोना वायरस के वर्तमान संकट के दौरान एक विनम्र पहल की है। पीआरएसआई ने विदेश में रहने वाले नागपुर के नागरिकों से अपील की है कि वे लोग भारत से बाहर हैं और कोरोना वायरस के कारण यदि उनका स्वदेश आना संभव नहीं है तथा उनके कोई बुज़ुर्ग स्वजन संतरा नगरी , नागपुर में रहते हों और उन्हें किसी मदद की ज़रूरत हो तो पब्लिक रिलेशन्स सोसाइटी ऑफइंडिया , नागपुर चैप्टर Public Relations Society of India (PRSI) Nagpur Chapter यहां नागपुर में उनके बुज़ुर्ग/ वरिष्ठ स्वजनों की मदद कर सकता है। वरिष्ठ नागरिकों की सहायता के लिए पीआरएसआई के निम्नलिखित पदाधिकारियों से उनके व्हाट्सएप नम्बर पर एस पी सिंह -9422803922 यशवंत मोहिते-9421717247 शोभा धनवटे- 9823183027 एम एम देशमुख - 9423104941 मनोज कुमार- 8275742727 तथा कविता टीबड़ीवाल से 9373108044 सम्पर्क किया जा सकता है।

गुरुवार, मार्च १२, २०२०

घरे, दुकाने तुटण्याच्या भीतीने नागरिक धडकले न.प.वर ;भितीमुळे नगर परिषदसमोर एकत्र जमलेले नागरिक

घरे, दुकाने तुटण्याच्या भीतीने नागरिक धडकले न.प.वर ;भितीमुळे नगर परिषदसमोर एकत्र जमलेले नागरिक

नागपूर : अरूण कराळे
वाडी नगरपरिषदचा ४ वर्षीय बहुचर्चित विकास प्रारूप नियोजन नकाशा वाडी नगरपरिषदने २० फेब्रुवारीला एका विशेष बैठकीत प्रकाशित केला. २५ सदस्यांपैकी केवळ १५ सदस्य या बैठकीला उपस्थित होते. 

मात्र, हा डी. पी. नकाशा व त्यातील बदल अनेक नगरसेवकांनाच माहिती नसल्याने व नगरपरिषद प्रशासनानेही उच्च स्तरावर प्रचार व प्रसार न केल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला. मात्र, या डी. पी. योजनेमुळे अनेक अंतर्गत रस्ते अनावश्यकपणे मोठे करणे, त्यामुळे घरे व दुकाने तुटण्याची श्यक्यता व माहिती समजताच अनेक वॉर्डातील नागरिकांत तीव्र असंतोष पसरला. या बाबीचा विरोध व नेत्यांना योग्य निर्णय घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी नगरपरिषदेवर नागरिक एकत्र येत न.प. प्रशासनाविरुद्ध नारे निदर्शने करण्यात आले.

नगरपरिषद पदाधिकार्‍यांची बैठकीमध्ये आज या विषयाचा समावेश होता. ही बाब समजताच गजानन सोसायटी मधील नागरिक अँड. श्रीराम बाटवे ,मानसिंग ठाकूर, सतीश राणे, सुधीर काळे संजय जीवनकर यांनी तातडीने नगराध्यक्ष प्रेम झाडे, उपनगराध्यक्ष राजेश थोराने, जेष्ठनगरसेवक राजेश जयस्वाल, हर्षल काकडे, नीता कुणावार, कल्पना सगदेव, नरेन्द्र मेंढे, श्याम मंडपे, नरेश चरडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

 या नकाशात दर्शविलेले मान्यताप्राप्त व सर्व नियम निकषात बसणार्‍या ले-आऊटमध्ये ही गरज, आवश्कता व मागणी नसतांना अंतर्गत नगरातील रस्ते मोठे करण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून, पक्षपाती व कुणाच्या तरी दबावाखाली घेण्याचे षड्यंत्र असून, ४० वर्षांपासूनचे निवासी घरे व दुकाने तुटण्याची स्थिती दिसून येत आहे. हा बदल रद्द करावा, अशी मागणीही केली. दरम्यान, नागरिकांनी एकत्रित येऊन व वैयक्तीक स्वरूपात नियमानुसार लेखी आक्षेप ही सादर केले.

 नागरिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नगरसेवक व पदाधिकारी हे ही दबावात आले. यादरम्यान नागरिकांनी या नकाशातील बदलावर नाराजी व्यक्त केली. हा नकाशा बनविणार्‍या एडीसीसी कंपनीने पूर्ण वेळ मिळूनही हा नकाशा त्रुटीपूर्ण बनविला. बनविल्यानंतर तो नगरपरिषद व सदस्यांना निरीक्षण व दुरुस्तीसाठी न दाखविता सरळ शहर नियोजन विभागाला सादर केला. परिणामत: या नकाशात नागरिकांना आक्षेप घेण्यास अनेक बाबी दिसून येत आहे. खास बाब म्हणजे नगरपरिषद या कंपनीला ९० लाख रुपये नागरिकांच्या करातून शुल्क अदा करणार असल्याचे नागरिकांचा आरोप आहे.

नगरपरिषदला दुपारी आक्रोशीत नागरिकांच्या माहितीनुसार अंतर्गत मान्यता प्राप्त वसाहतीत सस्ते रुंदीकरणाची गरज नसताना मार्ग विस्तारित करण्याचे नियोजन चुकीचे आहे. त्याऐवजी महामार्गाला लागून आत प्रवेश करणार्‍या वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरण यात दिसून येत नाही.

 नकाशात भविष्यात दवाखाना, बाजार, मांस मार्केट, व्यवसायी मार्केट, डम्पिंग यार्ड या सार्वजनिक हिताच्या बाबीसाठी जागा स्पष्टपणे आरक्षित दिसत नाही. व्यावसायिक व निवासी क्षेत्रात योग्य नियोजन दिसून येत नाही. आदी बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने या नकाशात जनहित लक्षात घेऊन बदल करावे, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. नगरपरिषद सभागृहाची ३ तास बैठक संपेपर्यंत मोठय़ा संख्येने नागरिक न. प. बाहेर निर्णयाच्या प्रतीक्षेत होते.

सभा संपल्यानंतर नगराध्यक्ष प्रेम झाडे, उपनगराध्यक्ष राजेश थोराने यांनी तातडीच्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत सभागृहात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, आजच्या सभेत सर्व नगरसेवकांनी चर्चेअंती वाडीतील ९० टक्के घरे बनले आहेत. त्यामुळे नकाशात जे रस्ते रुंदीकरण बदल सुचविले आहे ते नाकारून पूर्वीप्रमाणेच आहे तसे रस्ते राहतील, असा ठराव पारित केला. 

तसेच या नकाशात ज्या त्रृट्या ज्यात साप्ताहिक बाजार, दवाखाना आदी दसत नाही, त्याचा समावेश करून हा नवीन नकाशा बनविण्यात येईल. नागरिकांनी २० एप्रिल पर्यंत लेखी आक्षेप नगरपरिषदकडे सादर करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 या आक्षेपाची तज्ज्ञ समितीकडून सूनवाई होईल, न. प.पे मंजुरी दिल्याशिवाय हा नकाशा अंमलात येणार नाही. नागरिकांच्या हितार्थच सर्व निर्णय घेऊ व योग्य मुद्दे समावेश झाल्याशिवाय यात बदल झालेल्या नकाशाला मान्यता सभागृह देणार नाही. तसेच एकही घर तुटू देणार नाही, सभेत झाले एकमत झाले असे त्यांनी सांगितले.