Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै ०९, २०२२

सुटीवर आलेल्या जवानाने वाचविला पुरात वाहून जाणाऱ्या 5 जणाचा जीव



चंद्रपूर जि्ह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाह खूप असल्याने तो वाहून जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ लोक होते आणि ते मदतीला खूप आवाज देत होते पण पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कोणीही पण पाण्यात जायला भीत होते तसेच मदतीला इंडियन आर्मी चे जवान निखिल सुधाकर काळे हे १ महिण्याच्या सुट्टी काढून गावाला येऊन होते त्यानी पाच लोकांचा जीव वाचवला आणि आपला जीव धोक्यात टाकून देशाप्रती व गावाप्रती आपला कर्तव बजावले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.