चंद्रपूर जि्ह्यातील टाकळी गावातील नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाह खूप असल्याने तो वाहून जाऊ लागला त्या ऑटो मध्ये ५ लोक होते आणि ते मदतीला खूप आवाज देत होते पण पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कोणीही पण पाण्यात जायला भीत होते तसेच मदतीला इंडियन आर्मी चे जवान निखिल सुधाकर काळे हे १ महिण्याच्या सुट्टी काढून गावाला येऊन होते त्यानी पाच लोकांचा जीव वाचवला आणि आपला जीव धोक्यात टाकून देशाप्रती व गावाप्रती आपला कर्तव बजावले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, जुलै ०९, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
या 81 गावातील प्रत्येक घरात नळाव्दारे मिळते पाणी चंद्रपुर जिल्यातील 81 गावे हर घर जल घोषीतजल जीवन
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
चंद्रपूर: अपघातात 3 ठार; शिक्षिका अनिता ठाकरे यांचे अपघातात निधन | Chandrapur accident चंद्रपूर, 04 सप्टेंबर 2023: चंद्रपूर- शहरात आज ती
या कारणामुळे अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार फी न भरल्याने अनाथ विद्यार्थिनीला शाळा सोडल्याचा
घोडझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार जणांचा मृत्यूशिरीष उगे (प्रतिनिधी) वरोरा : आज शेगाव येथील काही
चंद्रपूर मनपातील 33 कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या कारणामुळे आनंद | Chandrapur municipality कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्यØ
- Blog Comments
- Facebook Comments