Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केसलापूर येथे बांधले म्यांजिक पीठ

विद्यार्थ्यांनाच्या सहकार्यातून पाणी अडवा पाणी जिरवा अभियान


चिमूर/ रोहित रामटेके

सध्या पाणी टंचाई हा विषय गंभीर झाला असून महाराष्ट्रातील विविध संघटना पाणी वाचविण्यासाठी कार्य करीत असतात,

     याच पद्धतीचा उपक्रम चिमूर येथील प्रभाग क्र,9 केसलापूर येथे नगरसेवक उमेश हिंगे यांचे पुढाकारातून घेण्यात आला, आठवले समाजकार्य महाविद्यालय एम एस डब्लू भाग 2 च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केसलापूर येथे म्याजीकपीट तयार केले असून या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा या विषयाची जनजागृती करण्याचा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे, म्याजीकपीठ प्रकल्पाचे भूमिपूजन नागरपरिषद चे नगरसेवक उमेश हिंगे यांचे हस्ते संपन्न झाल्यानंतर हेमंत वरघणे वीणा काकडे यांनी ग्रामवासीयांना मार्गदर्शन केले,

      एम. एस. डब्लू. भाग 2 विद्यार्थी शुभम रामटेके, विशाल रामटेके,मयुरी गायकवाड, वैशाली गणवीर, मंजूषा गराठे, मंजूषा ढोके, गुंफा गायकवाड, किरण सेलोरे,अर्चना येरेकर, सोनम चहादे, मोहिनी इंगळे,चैताली भोयर यांनी म्याजीकपीठ बांधून ग्रामस्थांना पाणी नियोजनाचे धडे दिले,


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.