Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर ०६, २०१८

पर्यटन क्षेत्रात रस्त्याची दुरावस्ता

 
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाने नटलेल्या दर्या खोर्यानी सजलेल्या 'हरिचंद्रगड'परिसर पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्ता झालेली आज पहायला मिळते.रस्त्याच्या दुरावस्तेमुळे तेथील पर्यटन हे धोक्यात येताना पहावयास मिळते.रस्ते सुधारले तर पर्यटन व्यवसायाला गती येईल.व आदिवासी क्षेत्राचा,गावांचा विकास होईल.असे,गावकर्याचे म्हणणे आहे.
               आज शासनाच्या माध्यमातून लाखो रुपये पर्यटनासाठी अनुदान मिळते .ह्यांच्यामाध्यमातून विकास झाला तरच गडकिल्याचे संवर्धन होईल,यात शंका नाही.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.