Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर ०४, २०१८

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू

 चंद्रपूर/ प्रतिनिधी:

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथील शेतात वाघाने का शेतकऱ्यावर हल्ला चढविला यात त्या शेतकऱ्याच्या जागीच मृत्यू झाला देवराव जिवतोडे वय 58 वर्षे अशी या शेतकऱ्याचे नाव आहे .देवराव हे शेतशिवारातील पिकाचे रक्षण करण्याकरता रात्रभर शेतात मचान लावून बसले होते. मचाणी वरून खाली  उतरतात वाघाने हल्ला चढविला या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघाची दहशत आहे,वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.