Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०९, २०१४

गरिबीला कंटाळून आत्महत्या

वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे एका सोळा वर्षीय युवतीने गरिबीला कंटाळून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आई वडिलांच्या मृत्युनंतर जीवन जगणे असह्य झालेल्या दोन बहिणीपैकी एका बहिणने स्वतःचे आयुष्य संपविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.