Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०८, २०१४

जखमींना धनादेश


रायगड रेल्वे अपघातातील जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोहा येथे केली होती. यानुसार प्रशासनाच्या वतीने रेल्वे अपघातातील दोन जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या वंचिता वसंत डोलकर, आरकेश वसंत डोलकर व सुशील अशोक चव्हाण यांना रोह्याच्या तहसीलदार उर्मिला पाटील व उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी प्रत्यक्ष जाऊन धनादेश सुपूर्द केला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.