Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

farmer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
farmer लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, डिसेंबर १०, २०१९

पोल्ट्री फार्म संचालकों पर केस दर्ज करने के आदेश

पोल्ट्री फार्म संचालकों पर केस दर्ज करने के आदेश

पंजाब/पंचकुला:


पोल्ट्री फार्म की मक्खियों और गंदगी से परेशान रायपुररानी और बरवाला के लोगों को समस्या से निजात दिलाने के लिए प्रशासन के अलावा अन्य लोग भी कार्रवाई के पक्ष में हैं। इस समस्या के कारण लोग अपनी लड़की की शादी भी इस क्षेत्र में करने से कतराने लगे हैं। इसका प्रभाव खेती, स्वास्थ्य और गृहस्थी पर नजर आने लगा है। शिवालिक विकास मंच के अध्यक्ष एवं पूर्व चेयरमैन विजय बंसल का कहना है कि पहले उन्होंने 2011 में हाईकोर्ट में एक जनहित याचिका दायर की थी। 
अब पोल्ट्रीफार्म मे नही आयेगी गंदगी और नही लगेंगी मक्खीया
दिन कम और वजन जादा
पोल्ट्रीफीड उपलब्ध  संपर्क करे:९१७५९३७९२५ 

अब इस समस्या के समाधान के लिए वह दोबारा हाईकोर्ट की शरण लेंगे। सरकार व प्रशासन ने न केवल कोर्ट के आदेशों की अवमानना की है बल्कि जनता के साथ भी विश्वासघात किया है। हाईकोर्ट के आदेशों पर बनी गाइड लाइन को सख्ती से लागू न करके सरकार व प्रशासन ने जनता के प्रति भेदभावपूर्ण रवैया अख्तियार किया है। 
अब पोल्ट्रीफार्म मे नही आयेगी गंदगी और नही लगेंगी मक्खीया
दिन कम और वजन जादा
पोल्ट्रीफीड उपलब्ध  संपर्क करे:९१७५९३७९२५ 

दूसरी तरफ उपायुक्त मुकेश कुमार आहूजा का कहना है कि जांच के दौरान जिन पोल्ट्री फार्म में खामियां मिली हैं उनके संचालकों के खिलाफ एफआईआर दर्ज करने के आदेश दिए हैं। इसके अलावा वह खुद भी किसी वक्त बरवाला और रायपुररानी के पोल्ट्री फार्म का निरीक्षण कर सकते हैं।
अब पोल्ट्रीफार्म मे नही आयेगी गंदगी और नही लगेंगी मक्खीया
दिन कम और वजन जादा
पोल्ट्रीफीड उपलब्ध  संपर्क करे:९१७५९३७९२५ 

शिवालिक विकास मंच के अध्यक्ष एवं पूर्व चेयरमैन विजय बंसल का कहना है कि मक्खियों की समस्या से निजात दिलाने के लिए उन्होंने 2011 में हाईकोर्ट में एक जनहित याचिका दायर की थी। कोर्ट ने कड़ा संज्ञान लेकर कानून बनाने का आदेश किया। सरकार कानून को लागू करने में असफल साबित हो रही है। उन्होंने इस समस्या के लिए प्रशासन और सरकार को जिम्मेदार ठहराया है।

 बंसल के अनुसार यदि जिला प्रशासन एवं प्रदूषण विभाग, हरियाणा प्रदूषण बोर्ड द्वारा मक्खियों की समस्या के समाधान के लिए उनकी याचिका पर माननीय न्यायालय द्वारा आदेशों पर जारी अधिसूचना को सख्ती से लागू करे तो समाधान हो जाएगा। बंसल ने कहा कि यह आश्चर्य की बात है कि जब सरकार के पास इस समस्या के समाधान के विकल्प हैं तो निदान क्यों नहीं हो पा रहा है।

2013 में समाधान के लिए जारी हुए थे दिशा-निर्देश
हाईकोर्ट ने इस मामले में एडवोकेट विजय बंसल द्वारा दायर जनहित याचिका नंबर 16436/2011 पर 5 सितंबर 2011 को हरियाणा सरकार को एक माह के अंदर कार्रवाई करने का आदेश दिए थे। जिसमें हरियाणा प्रदूषण बोर्ड को केंद्रीय प्रदूषण बोर्ड से दिशा निर्देशन लेकर एक पॉलिसी बनाने के लिए कहा था। जब सरकार ने 2 साल तक कुछ नहीं किया फिर 2013 में पुन: कंटेंप्ट ऑफ कोर्ट की याचिका डालने के बाद अधिसूचना तैयार की गई। फिर भी रायपुरानी और बरवाला में सख्ती से लागू नहीं किया गया, जिस कारण समस्या ज्यों की त्यों है।

जांच के दौरान जिन पोल्ट्री फार्म में खामियां मिली हैं उनके संचालकों के खिलाफ एफआईआर दर्ज करने के आदेश दिए हैं। अधिकारियों की जांच में करीब सात पोल्ट्री फार्म में गंदगी और मरे बर्ड मिले थे। पुलिस अधिकारियों को तत्काल प्रभाव से एफआईआर दर्ज कर रिपोर्टर सौंपने के आदेश दिए हैं। वह स्वयं भी किसी वक्त बरवाला और रायपुररानी के पोल्ट्री फार्म का निरीक्षण कर सकते हैं। - 
मुकेश कुमार आहुजा, डीसी, पचकूला

स्त्रोत:अमर उजाला

गुरुवार, नोव्हेंबर १५, २०१८

 शेकडो एकरातील धान पिके करपली:सर्वेक्षणाची मागणी

शेकडो एकरातील धान पिके करपली:सर्वेक्षणाची मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतक-यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतक-यांपुढे संकट उद्भवले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतक-यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सव्र्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगांव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची एकंदरीत चित्रा आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आलेवाही, नवेगांव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिका-यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपए खर्ची घालून हजार रूपयाचे उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगांव व गांगलवाडी या शेतशिवारातील नुकसानीचे सव्र्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे. 
याच शिवारातील काही शेतक-यांनी हजारो रूपए खर्ची घालत खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्च करूनही या शेतक-यांच्या हातात अखेर भोपळाच आला आहे. त्यामुळे मूल तालुका प्रशासनाने या परिसरात नुकसान झालेल्या पिकांचे सव्र्हेक्षण करून पिडीत कास्तकारांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतू ही समिती शेतक-यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिका-यांनी न राहता स्वतः उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतक-यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल या दृष्टीने अधिका-यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगांव शेत शिवारातील तसेच या परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
 शेकडो एकरातील धान पिके करपली:सर्वेक्षणाची मागणी

शेकडो एकरातील धान पिके करपली:सर्वेक्षणाची मागणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतक-यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतक-यांपुढे संकट उद्भवले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतक-यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सव्र्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगांव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची एकंदरीत चित्रा आहे. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आलेवाही, नवेगांव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिका-यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपए खर्ची घालून हजार रूपयाचे उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगांव व गांगलवाडी या शेतशिवारातील नुकसानीचे सव्र्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे. 
याच शिवारातील काही शेतक-यांनी हजारो रूपए खर्ची घालत खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्च करूनही या शेतक-यांच्या हातात अखेर भोपळाच आला आहे. त्यामुळे मूल तालुका प्रशासनाने या परिसरात नुकसान झालेल्या पिकांचे सव्र्हेक्षण करून पिडीत कास्तकारांना शासन स्तरावरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतू ही समिती शेतक-यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिका-यांनी न राहता स्वतः उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतक-यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल या दृष्टीने अधिका-यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगांव शेत शिवारातील तसेच या परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.