Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

वेकोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वेकोली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८

वेकोलि ठेकेदारों की 20 से बेमियादी हड़ताल

वेकोलि ठेकेदारों की 20 से बेमियादी हड़ताल

हडताल साठी इमेज परिणामचंद्रपुर.
वेकोलि ठेकेदार एसोसिएशन ने अपनी विभिन्न मांगों को लेकर 20 अक्टूबर से बेमियादी हड़ताल पर जाने की चेतावनी दी है. जिससे वेकोलि की 6 क्षेत्रों में कोयला परिवहन, पर्यावरण रक्षा तथा वाहनों की आवाजाही जैसे कार्य बुरी तरह से प्रभावित होने की आशंका है. पत्रपरिषद में एसोसिएशन के अध्यक्ष रमेश सिंह तथा अन्य पदाधिकारियों ने बताया कि एसोसिएशन की विभिन्न मांगों को लेकर पदाधिकारियों की प्रशासन के साथ वेकोलि मुख्यालय नागपुर में अगस्त माह में एक महत्वपूर्ण बैठक हुई थी. बैठक में वेकोलि प्रशासन ने ठेकेदारों की मांगों पर सकारात्मक निर्णय लेने का आश्वासन दिया था. किंतु सिर्फ जीएसटी की एक मांग को छोड़कर अन्य मांगों को दरकिनार कर दिया गया. जिससे एसोसिएशन को अब मजबूरन बेमियादी हड़ताल पर जाने का निर्णय लेना पड़ा है.
कई मांगों पर अब तक निर्णय नहीं
उन्होंने बताया कि कई मांगों पर अब तक निर्णय नहीं लिया गया है. ठेकेदारों के यहां कार्यरत श्रमिकों का प्रोविडंट फंड का एक अंशदान नियमों के अनुसार वेकोलि के प्रशासन को भरना जरूरी होता है. किंतु वेकोलि प्रशासन यह अंशदान देने में आनाकानी कर रहा है. प्रशासन अंशदान का यह हिस्सा भी ठेकेदारों द्वारा अपने मुनाफे में से जमा करने के लिए दबाव डाल रहा है. श्रमिकों के संदर्भ में सभी आवश्यक जानकारी संबंधित ठेकेदारों द्वारा वेकोलि के पोर्टल पर अपलोड की जाती है. बावजूद इसके वेकोलि प्रशासन ठेकेदारों पर श्रमिकों का एलपीसी पेश करने के लिए बाध्य कर रहा है, जबकि ऐसी कोई प्रक्रिया रेलवे, लोकनिर्माण विभाग, जिला परिषद, एनआईटी जैसे आर्गनाइजेशन में अनिवार्य नहीं है. इसी तरह से श्रमिकों के लिए बायोमीट्रिक प्रणाली भी ठेकेदारों के लिए अनिवार्य की गई है, जो न केवल तकलीफदेह है, बल्कि समय की बर्बादी भी है.

प्रशासन नहीं दे रहा ध्यान
उन्होंने स्पष्ट किया कि ऐसी ही कई अन्य मांगें हैं, जिसके लिए एसोसिएशन निरंतर वेकोलि प्रशासन से संपर्क में है. लेकिन प्रशासन मांगों को स्वीकार करने में कोताही बरत रहा है. वेकोलि प्रशासन की यह सारी अन्यायपूर्ण नीतियों के चलते ठेकेदारों से अधिक श्रमिकों पर ही अन्याय हो रहा है. प्रशासन श्रमिकों का अधिकार छीनने का प्रयास कर रही है. गलत नीतियों के चलते ठेकेदार भी श्रमिकों को पिछले डेढ़ वर्ष से काम देने में अक्षम साबित हो रहे हैं. उन्होंने कहा कि 20 अक्टूबर से शुरू हो रही हड़ताल से वेकोलि के चंद्रपुर, बल्लारपुर, वणी, वणी नार्थ, माजरी क्षेत्र समेत सेंट्रल वर्कशाप ताडाली में कई ठेकेदारी कार्य ठप होने की स्थिति बनी है. पत्रपरिषद में राहुल त्रिपाठी, घनश्याम चतुर्वेदी, मनोज सिंह, उमाशंकर सिंह, कमलेश शुक्ला, संजय सिंह, बीरबहादुर सिंह, राकेश सिंह, घनश्याम सिंह, संजय दमाये प्रमुखता से मौजूद थे.
(नवभारत वृत्त)
पुण्यनगरी 

मंगळवार, ऑक्टोबर ०२, २०१८

वेकोलिच्या वसाहतीत स्वच्छ भारत अभियानाची ऎसी-तैसी

वेकोलिच्या वसाहतीत स्वच्छ भारत अभियानाची ऎसी-तैसी

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
एकीकडे संपूर्ण भारतात स्वच्छ भारत अभियान साजरा केला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची चंद्रपुरात मात्र ऐसीतैसी बघायला मिळाली. चंद्रपूरातील लालपेठ परिसरातील वेकोलिच्या वसाहत परिसरात स्वच्छ भारत अभियानाला तिलांजली वाहण्यात आल्याचे उदाहरण समोर आलेले आहेत.

शहरातील लालपेठ परिसरात वेकोलिची मोठी वसाहत आहे, या वसाहती वेकोलीच्या हजारो कर्मचाऱ्यांचे वास्तव्य आहे.याच परिसरात असा अस्वच्छतेचा कळस गांधी जयंतीच्या दिवशी बघायला मिळाला आहे.वसाहतीतील नागरिकांनी याबाबतची तक्रार सोशल मिडीयावर शेअर केली.

एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवण्याच्या संकल्पनेकडे देश वळत असताना वेकोलिचे अधिकारी व कर्मचारी हे २  ऑक्टोबरला हातात झाडू घेऊन रस्त्यावर निघून चार हात झाडू मारत तर होते मात्र बरेच कर्मचारी यात  फोटोबाजी करताना दिसले. ज्या परिसरात वेकोली प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियान राबविले जात होते त्याच परिसारत वसाहतीतील अस्वच्छ नाल्या,पडलेला कचरा दिसून आला. मात्र स्वच्छ करायला २ ऑक्टोंबरला कोणीही समोर आलेले नाहीत.
साफ सुत्रा रस्त्यावर तर कोणीही चमकोगिरी करू शकतो मात्र वेकोली परिसरात आजही कचऱ्याचे गचकरण हे नागरिकांना चांगलेच सतावत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोग राई पसरण्यात आणखी मदत होत आहे. 

स्वच्छ भारत अभियानाच्या घटकांमध्ये स्वच्छ व शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तिक स्वच्छता , परिसर स्वच्छता/ गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थांची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, घनकचर्‍याचे योग्य व्यवस्थापन मानवी विष्ठेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) अश्या घटकांचा समावेश आहे. मात्र या वसाहतीत आजही यापैकी बहुतांश समस्या या नागरिकांचा पाठलाग सोडायला तयार नाही.तुंबलेल्या नाल्या,नाल्यावरील कचरा, ह्या प्रत्येक वसाहत ब्लॉक मध्ये बघायला मिळत आहे,

वेकोली परिसरातील अरिया हॉस्पिटल परिसरात देखील कामालीची अस्वच्छता बघायला मिळाली. येथे आल्यांनतर रुग्ण बरा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र, या घाणीमुळे आणखी आजार वाढण्याची शक्यता बळावली आहे.येथील नाल्या या तुंबलेल्या असून आजूबाजूने या नाल्यावर कचऱ्याची चादर ओढलेली आहे. स्वच्छतेकडे रुग्णालय प्रशासनाने गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.याची तक्रार करूनही वेकोली प्रशासन आणि स्थानिक प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.